जामीन मिळाल्यानंतर राणेंना फडणवीसांचा फोन; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 अटींसह मंत्री राणेंना जामीन मंजूर केला. त्यानंतर भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय … Read more

भाजपची जन आशिर्वाद यात्रा स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेली जन आशिर्वाद यात्रा आता स्थगित करण्यात आलेली आहे. भाजपकडून मोठ्या उत्साहात जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. या जन आशिर्वाद यात्रेतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना आज पोलिसांनी अटक केली असल्याने त्यांची जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली … Read more

चंद्रकांत पाटील यांच्याकडून नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन, म्हणाले बोलण्याची ती एक स्टाईलच

Chanderkant patil N Rane

हॅलो महाराष्ट्र आॅलनाईन | राजकीय द्वेषापोटी महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग चालू आहे. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर रोज खंडणीचे गुन्हे दाखल होत असताना तेव्हा एवढी तत्पर आहेत. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची वेळ पहिलीच आहे. त्याच्यावरून त्यांना अटक करणे योग्य नाही. कोकणात शिव्याशिवाय बोलणं सुरू होत नाही. राणेची बोलायची ती एक स्टाईल असल्याचे म्हणत नारायण राणेंच्या वक्तव्यांचे … Read more

मातोश्रीत घरी बसलेल्यांना कायमस्वरूपी घरी बसवू; राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, आज मुंबईत एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला. “कोणत्याही निवडणुका घ्या आणि पहा. मातोश्रीत बसलेल्याना कायमस्वरूपी घरी बसवू,” असा इशारा देत मंत्री राणेंनी हल्लाबोल … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील सर्वजण सत्तेला चिपकलेले; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज मुंबईत एका कार्यक्रमात भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. अनैसर्गिक युतीने हे तिन्ही पक्ष एकत्रित आलेले आहेत. ज्या प्रकारे गुळाच्या भेळीला मुंगळे चिपकतात. त्याप्रकारे महाविकास आघाडीतील पक्ष व त्यातील नेते हे सत्तेला चिपकलेले आहेत. … Read more

“सूक्ष्म उद्योग खात्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”; गुलाबराव पाटलांचा राणेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेनेवर टीका केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदेंबद्दल राणेंनी केलेलया विधानामुळे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर हल्लाबोल केला. मंत्री राणेंना “सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे … Read more

भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल; राणेंच्या टीकेला सत्तारांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. मंत्री राणेंनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो … Read more

आम्ही घरात बसून काम करु शकत नाही; केंद्रीय मंत्री पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “आम्ही घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेला अधिकाराचे कोव्हीड नियमांचे पालन करुन आम्ही … Read more

सात वर्षात आखलेल्या योजनांमुळे लाखो, करोडो लोकांना फायदा झाला ! – केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणी परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून भाजपा पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रा आली असून आज परभणी, पाथरी, मानवत व सेलू येथे ही यात्रा पोहचली. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत या यात्रेचे पाथरी शहरात आगमन झाले. यावेळी “पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सात वर्षात आखलेल्या योजनांमुळे लाखो करोडो लोकांना फायदा … Read more

शिवसेनेचा 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतून आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशीच राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. नायगाव येथील सभेत “कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो, 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच. शिवसेनेचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नसल्याची टीका … Read more