संकटाच्या काळात खासगी डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करू नये- आरोग्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहन राज्यातील खासगी डॉक्टरांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयं बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य … Read more

गुड न्यूज! राज्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त; देण्यात आला डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर करोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 19 झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल,पुणे 1,सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये … Read more

चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी पंढरीत घेऊन येऊ नका!वारकरी संप्रदाय पाईक संघाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये असं आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महाराज वासकर आणि महाराज मंडळीनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. करोनाचा संसर्ग फैलाऊ नये म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज सरकारने सर्व प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याचा आदेश … Read more

ट्रेनमध्येच उभारणार रुग्णालय; मोदी सरकारची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात करोनाचा प्रादुर्भाव देशातील ग्रामीण भागाला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारनं रेल्वेतच वैद्यकीय सुविधां पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

ज्ञानदा कदम हे नाव मागील ४ ते ५ दिवसांपासून चर्चेत आहे. विषय एकच – काय सांगशील ज्ञानदा??

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.