कोल्हापूरात कोरोनाच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एका वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हनुमान नगर ते बावड्याच्या हद्दीत नदी किनाऱ्यावरती त्यांचा मृतदेह आढळलाय. 68 वर्षीय असणाऱ्या मालुबाई आकाराम आवळे असं आत्महत्या केलेल्या वृद्ध महिन्याचे नाव आहे. या वृद्ध महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केल्याच्या चर्चेला सध्या … Read more

चिंताजनक! देशात करोनाग्रस्तांची संख्या ८७३वर तर महाराष्ट्रात १७७

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना दिवसेंदिवस फोफावत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं … Read more

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचे केंद्र आता चीननंतर इटली झालं आहे. इटलीला करोनाने अशी काही मगरमिठी मारली आहे जी सैल करणं या देशाला अशक्य असं झालं आहे. इटलीत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने जगात सर्वाधिक बळी इटलीत घेतले आहेत. या गोष्टीची दाहकता केवळ या वृत्तावरून लावू शकतो कि, इटलीमध्ये मागील … Read more

राज्यात केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; आरोग्यमंत्र्यांचे रक्तदानाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी … Read more

Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू केली. मात्र, तरीही बरेच लोक करोनाचे संकट अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेच जण लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात बसून राहण्याचं आवाहन करताना दिसून … Read more

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले काही दिवस होम क्वारंटाइनमध्ये असलेले काही लोक घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन वारंवार अशा लोकांना होम क्वारंटाइनचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार माणसं प्रशासनाच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आहेत. करोनाचा संसर्गाचे गांभीर्य अजूनही त्यांना नसल्याचं त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कृतीवरून दिसत आहे. दरम्यान, खुद्द प्रशासनातील व्यक्तीनेच नियमांचं … Read more

कोरोनाच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २५ लाख सीपीआर आणि २५ लाख ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात … Read more

लॉकडाऊनमुळ दूध संघांसमोर अडचणी; लाखो लिटर दूध वितरणाविना शिल्लक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनामुळे संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई पुण्यातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याने पुणे विभागातून संकलित होणाऱ्या २१ लाख लिटर दुधापैकी एक लाख लिटरच्या आसपास दूध शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अनुभव सहकारी दूधसंघांना आला असून भविष्यात खासगी संघांच्या संकलनावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातून गोकुळ, राजारामबापू सहकारी संघ, कात्रज, … Read more

आधी देश, नंतर IPL चा विचार करु! रोहितचा चहलला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातील सर्वात मोठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारताचा विचार करता भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आयपीएल येत्या २९ मार्चपासून सुरु होणारी होती. मात्र, करोनाच्या संकटामुळं बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाला … Read more

ईएमआयबाबत सल्ला देऊन बँका ऐकणार नाहीत स्पष्ट निर्देश द्या! अजित पवारांची आरबीआयला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा केली. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो असंही गव्हर्नर दास यांनी सांगितलं आहे. यासोबत रिझर्व्ह बँकेने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित … Read more