छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना … Read more

उद्धव ठाकरे CM पदाचा चेहरा?? राऊतांचे स्पष्ट संकेत; काँग्रेस- पवार गटाची भूमिका काय?

Uddhav Thackeray as CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा विश्वास सुद्धा वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असेल यावर मात्र महाविकास आघाडीत एकमत दिसत नाही. ज्याचे आमदार जास्त त्या … Read more

हा चौकीदार चोर नाही!! राहुल गांधींचे अभिनंदन करताना सामनातून मोदींना टोले

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार … Read more

अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी ठेवली अट; म्हणाले…

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मैदान गाजवले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात परत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पुन्हा घरवापसी करणाऱ्या … Read more

INDIA च्या सरकारमध्ये राहुल गांधी असते पंतप्रधान; तर ठाकरे आणि सुळेंकडे असती ही मोठी जबाबदारी

India Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवले जात होते. परंतु मोजक्या काही मतांनी NDA पुढे गेल्यामुळे देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापित झाले. परंतु इंडिया आघाडीचे सरकार आले असते तर कोणाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली असती? असा प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. याच प्रश्नाचे … Read more

मोठी बातमी!! सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

Om Birla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत NDA चे उमेदवार ओम बिर्ला (Om Birla) निवडून आले आहेत. ओम बिर्ला यांना एकूण 13 पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उभे राहिले होते. के. सुरेश (K. Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी … Read more

भाजपला मोठा धक्का!! सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश

Suryakanta Patil, Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नांदेड मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होते. सूर्यकांता पाटील यांचा शरद … Read more

विधानसभेत पिपाणी नाहीतर तुतारीच वाजणार!!उमेदवारांच्या विजयासाठी शरद पवारांची नवी खेळी

Sharad Pawar Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले आहे. या उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर लाखभर मते घेतली आहे. परंतु आता यानंतर निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. याबाबत गटाने आयोगाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार

Ahmednagar Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर (Ahmednagar) … राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं…. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील… या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही… त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत … Read more

करमाळा ते माळशिरस…. सोलापुर जिल्ह्यात विधानसभेला या 5 मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळेल

solapur assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं … Read more