गरीब भाविकांनी विठ्ठलाला बनविले कोरोडपती

पंढरपूर प्रतिनिधी | गोर गरिबांचे, शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ख्याती असणाऱ्या विठ्ठलाला त्याच्या भक्तांनीच श्रीमंत आणि करोडपती बनवल्याची घटना घडली आहे. ३ जुलै ते १७ जुलैदरम्यान दर्शन घेतलेल्या भाविकांच्या विविध देणग्याच्या रूपाने मंदिर समितीकडे ४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाला लोकांनी करोडपती बनवले आहे. ३ जुलै ते १७ जुलै या कालावधीत … Read more

आमदार भालकेंच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार अन् काँग्रेसच्या काळजाचा चुकला ठोका

पंढरपूर प्रतिनिधी | आमदार भारत भालके यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आता या प्रसंगामुळे अधिकच जोर चढणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत भालके यांचा विठ्ठल … Read more

आडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे डॉ. दानिश खान झाले सोशल मीडियाचे हिरो

संगमनेर प्रतिनिधी | जात आणि धर्म यांच्या पलीकडे मानवता हा एक विशाल धर्म असतो. याचाच प्रत्येय काल संगमनेर येथे आला. गाडी बंद पडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे आणि आपल्या रक्त संबंधातल्या पाहुण्या एवढा पाहुणचार करणारे डॉ. दानिश खान हे सोशल मीडियाचे हिरोच बनले आहेत. पैठण येथील काही वारकरी शिर्डीमार्गे देहू आळंदी करून पंढरपूरला जाणार होते. त्यादरम्यान … Read more

आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व … Read more

पंढरपूर : चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट उद्घाटनाआधी वादाच्या भोवऱ्यात

पंढरपूर प्रतिनिधी | चंद्रभागा नदीच्या पैल तीरावर वारकरी स्नानासाठी घाट बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इस्कोनसंस्थेला २०० मीटरजागा दिली होती. या ठिकाणी १५ कोटी रुपये खर्च करून इस्कोन संस्थेने येथे घाट बांधला आहे. मात्र हा घाट बेकायेदेशीर आहे. यासाठी प्रशासकीय परवानग्या घेतल्या नाहीत असा ठपका सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना स्नान करण्यासाठी कुंडलिक मंदिराजवळ … Read more

मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु – सुशीलकुमार शिंदे

Untitled design

पंढरपूर | पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जिंकले तर ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल.’ कारण मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु आहे. शेतकरी मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. सांगलीचे माजी आमदार … Read more

उद्धव ठाकरेंची आता ‘पंढरीची वारी’ !

Uthhav Thackray in Pandharpur

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवदर्शनाचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात अयोध्या दौरा करून आल्यानंतर आता ठाकरे ‘पंढरीची वारी’ करणार असल्याचे समजत आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी ठाकरे विठ्ठलाच्या चरणी लीन होणार असून पंढरपूरात जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. “राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला … Read more

तुकोबांचे आज काटेवाडीत गोल रिंगण, तर माऊलींचे लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण

thumbnail 1531556575743

बारामती | वारीतील उत्कंटा वाढवणारी बाब म्हणजे रिंगण. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार पडतात. दोन्ही रिंगणात घोड्यांच्या वेगवान हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. बारामती भागात धनगर समाज मोठया संख्येने असल्याने येथे मेंढरांच्या रिंगणांची परंपरा अनेक वर्षापासून पाळली जाते. आज तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मुक्कामी येणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर काटेवाडीच्या रणावरे … Read more

शरद पवारांच्या बारामतीत तुकोबांचा मुक्काम, माऊलींनी नीरास्नान घेऊन गाठला लोणंद मुक्काम

thumbnail 15314926683111

बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे … Read more