सोलापूर जिल्ह्यातील अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी इथं कालच्या जोरदार पावसामुळ अंगावर वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. पूजा महादेव हुगी असं या महिलेचं नाव आहे. शेतमजुरी करणाऱ्या पूजा हुगी आणि इतर चार महिला या सोमनाथ निंबाळ यांच्या शेतात कामाला गेल्या होत्या. तेव्हा वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं निवारा शोधण्याच्या तयारीत … Read more

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

आदिनाथ कारखान्याच्या कामगारांचा ‘रास्ता रोको’

सोलापूर प्रतिनिधी। करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज थकित पगारासाठी आपल्या कुटुंबांसह रस्ता रोको आंदोलन केले आहे. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 41 महिन्यांचे वेतन थकले आहेत. वारंवार मागणी करूनही कारखान्याचे संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कारखान्यास वेतन मंडळाच्या शिफारशी लागू आहेत. 25 वर्षात अनेकांच्या … Read more

सोलापूर जिल्ह्यात कॅनॉल फुटल्याने ४०० एकर शेतजमीन पाण्यात

सोलापूर प्रतिनिधी। उजनी धरणाच्या डाव्या कालव्याच्या मोहोळ शाखेवरील सय्यद वरवडे येथील काळे वस्तीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कॅनॉल फुटल्याने सुमारे ४०० एकर शेतजमिनीमध्ये कॅनालचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी आणि कालव्यामार्फत सोडले जात आहे. उजनीच्या सय्यद वरवडे गावाजवळून वाहणाऱ्या मोहोळ शाखा किलोमीटर तिसरा सय्यद वरवडे … Read more

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून सेना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अन त्यात सर्वात आघाडीवर असणार नाव म्हणजे काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे. स्थानिक भाजपा नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आज आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोलाविलेल्या ‘चाय पे चर्चा’ला तालुक्यातील भाजपा नेते उपस्थित होते. यामध्ये शिवशरण खेडगी, दत्ता तानवडे, … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

#गणेशोत्सव २०१९ | विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गुलाबी कन्हेरी फुलांची आरास

सोलापूर प्रतिनिधी | आज गणेश चतुर्थी निमित्ताने येथील सावळया विठुरायाला दुर्मिळ कन्हेरी फुलांची आरास करण्यात आली आहे. कन्हेरी फुलांच्या माळा तयार करून विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावटीसाठी खासकरून कर्नाटकातील बंगळुरू येथून 100 किलो गुलाबी रंगाची कन्हेरी फुले मागवण्यात आली आहेत. गुलाबी रंगाच्या कन्हेरी फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. कन्हेरीची फुलं ही … Read more

तिसंगी तलावाचा पाणी प्रश्न पेटणार

सोलापूर प्रतिनिधी | गेल्या काही महिन्यांपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आल होतं व प्रशासानाला त्याची दखल घेणेही भाग पडल होत. पण या भागात पावसाळा संपला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भिमा-निरा नदीला पुर येऊन देखील तिसंगी तलाव पाण्याने भरला नसल्याने संतप्त अज्ञात आंदोलकांनी महामंडळाची बस फोडून तिसंगी तलाव पाण्याने भरला नाही तर … Read more

गावात फिरते बैलगाडी, लावते वाचनाची गोडी

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यात जेमतेम साडेचार हजार लोकसंख्या असलेल दर्गनहळ्ळी हे गाव. याच गावात राहणारा काशीराज कोळी हा तीस वर्षीय युवक वाचन संस्कृती वाढावी यासाठी झपाटून उठला आहे. भिलार गावापासून प्रेरणा घेत काशीराजने गावात बैलगाडीच्या माध्यमातून चालते-फिरते वाचनालय सुरू केले आहे. गावात दर रविवारी सकाळी बैलगाडीत फिरते वाचनालय … Read more

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरात तळ ठोकून बसले आहेत. अशात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने प्रकाश आंबेडकर यांना मायावतीच्या राजकारणावर प्रश्न विचाराताच प्रकाश आंबेडकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर  देणे टाळले आहे. तुम्ही दलित राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत आणि उत्तर प्रदेशात मायावती देखील दलित राजकारणातून समोर आलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते … Read more