अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी आपले दुसरे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या टीममध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीवकुमार यांच्या नेतृत्वात ही टीम अर्थसंकल्प बनवेल. सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार जुलैमध्ये सुब्रमण्यमच्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी 8 टक्के व्याधी दर साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक निराधार … Read more

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

शिवाजी महाराजांचे वंशज भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

ज्यांना जनतेनं नाकारलं तेच आता खोटं बोलत आहेत; CAA कायद्यावरून मोदींचा काँग्रेसवर आरोप

भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्याचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी CAA कायद्याबाबत काँग्रेसवर जनतेत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

संपूर्ण भारतात कमळ फुलवणार; नवनिर्वाचित भाजप अध्यक्षांचा निर्धार

टीम हॅलो महराष्ट्र : नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी संपूर्ण भारतात कमळ फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नड्डा यांनी भाजप अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. प्रेम, विश्वास, सहयोग केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, अशा शब्दात भाजप अध्यक्षांनी आभार व्यक्त केले. नड्डा म्हणाले, पंतप्रधान … Read more

केरळवासीयांनी राहुल गांधींना खासदार म्हणून का निवडून दिलं? – रामचंद्र गुहांचा सवाल

व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्याचा यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्विकारत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या लिटरेचर फेस्टिव्हलला संबोधित करताना रामचंद्र गुहा यांनी हा सवाल केला.

मोदीसाहेब नमस्कार, रोहित पवार बोलतोय…नाव ऐकलंच असेल

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात ‘सवांद तरुणाईशी’ कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली.

निर्भया बलात्कार्‍यांची फाशी राजकिय फायद्यासाठीच रोखली, आशा देवींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | ज्या लोकांनी २०१२ साली रस्त्यावर उतरुन काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले तेच लोक आता माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई आशा देवी यांनी केला आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूचा खेळ होऊ देऊ नये असे म्हणत राजकिय फायद्यासाठीच निर्भया बलात्कार्‍यांची फाशी रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील निर्भयाच्या आईने मोदी सरकारवर केला … Read more

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीचे चित्र नोटांवर छापा; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला सल्ला

टीम हॅलो महाराष्ट्र : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे, असा अजब सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी सरकारला सांगितला आहे. मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोलत होते. इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशचा पुतळा छापल्याच्या बातमीविषयी पत्रकारांनी विचारले असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले की, ‘मी म्हणतो की आपल्या नोटांवर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र … Read more

देशात आर्थिक आणीबाणी, मोदींनी घरगुती अर्थव्यवस्थेचे तुकडे केले – राहुल गांधी

टीम हॅलो महाराष्ट्र : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात प्रचंड महागाई, प्राणघातक बेरोजगारी आणि घसरणारा जीडीपी यामुळे ‘आर्थिक आणीबाणी’ची स्थिती निर्माण झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. कमरतोड़ महंगाई, जानलेवा बेरोजगारी और गिरती GDP ने ‘आर्थिक … Read more