टोकियो ऑलिम्पिकमधील पदक काय मोदींनी आणलय का?; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. मात्र, त्या स्प्र्रदकांच्या सत्कार समारंभात लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून काँग्रेस नेत्याने मोदींवर निशाणा साधला आहे. “टोकियो ऑलिम्पिकमधील पदक काय मोदींनी जिंकून आणलय का? असा खोचक सवाल युवक काँग्रेस नेत्याने विचारला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकल्यानंतर विजेते खेळाडू नीरज … Read more

2014 पासून देशाला ग्रहण लागलं; नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे.  ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी केंद्रावर सडकून टीका केली.  या देशाला 2014पासूनच ग्रहण लागलं आहे. ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे नाना पटोले यांनी … Read more

खेलरत्न पुरस्काराचे नामकरण ही देशभावना नव्हे तर राजकीय खेळ; शिवसेनेची मोदींवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णय म्हणजे लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदींवर सडकून टीका केली आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे … Read more

मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस; काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. पेगसस, शेतकरी आंदोलन यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असताना आज काँग्रेसच्या नेत्या तथा महिला,बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे,” असे ठाकूर यांनी म्हंटले आहे. … Read more

नीरजने मिळवलेलं यश नेहमी स्मरणात राहील; मोदींनी केलं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निरजला शाबासकी दिली. टोकियोमध्ये इतिहास घडला आहे! आज नीरज चोप्रा ने … Read more

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो म्हणेल आगे बढो- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आज 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आपण आवश्यकतेनुसार बसचा प्रवास करतो पण ड्रायव्हर आणि … Read more

तुम्ही राजीनामा द्यावा अशीही जनतेची मागणी ; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. संपूर्ण देशवासियांचा इच्छा होती म्हणून राजीव गांधी यांचे नाव हटवून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे. जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी … Read more

क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करणे होय; मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करण्यासारखे आहे,” असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपवर टीका करताना आमदार अमोल मिटकरी यांनी … Read more

भाजप-संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार करण्याचे काम; पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला जात आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच … Read more

राजीव गांधी देशाचे हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला … Read more