मोबाइल बिलाबाबत TRAI चा नवा नियम, आता जास्तीच्या बिलापासून ग्राहकांची होणार सुटका

हॅलो महाराष्ट्र । टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने बुधवारी आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग सेवांसाठीचे नियम बदलले. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटरला हे आदेश दिले आहेत की, ते डिफॉल्टनुसार आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग अॅक्टिव करू शकत नाहीत. ही सेवा केवळ युझर्सच्या मागणीनुसारच सुरू केली गेली पाहिजे. जर ग्राहक त्याला अॅक्टिवेट करत असेल तर त्याच्या विनंतीनुसार तो डिअॅक्टिवेटही केला … Read more

मोबाइल बिलाबाबत TRAI ने घेतला मोठा निर्णय! महागड्या बिलापासून लोकांना वाचवण्यासाठी बदलले नियम

हॅलो महाराष्ट्र । टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने बुधवारी आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग सेवांसाठीचे नियम बदलले. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटरला हे आदेश दिले आहेत की, ते डिफॉल्टनुसार आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग अॅक्टिव करू शकत नाहीत. ही सेवा केवळ युझर्सच्या मागणीनुसारच सुरू केली गेली पाहिजे. जर ग्राहक त्याला अॅक्टिवेट करत असेल तर त्याच्या विनंतीनुसार तो डिअॅक्टिवेटही केला … Read more

व्होडाफोन आणि एअरटेलकडून ट्रायने पुन्हा मागितले स्पष्टीकरण; 4 ऑगस्ट पर्यंत द्यावी लागेल उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) प्रायोरिटी योजनेबद्दल भारती एअरटेल आणि व्होडाफोनने दिलेल्या उत्तरावर समाधानी नाही. नियामकाने आता या दोन्ही कंपन्यांना काही अतिरिक्त ‘तांत्रिक’ प्रश्न विचारले आहेत आणि त्याबाबत 4 ऑगस्टपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. एका सूत्राने ही माहिती दिली आहे. नियामकांनी दोन्ही कंपन्यांना त्यांच्या पसंतीच्या आधारावर ऑफर केल्यामुळे नेटवर्कच्या … Read more

लॉकडाऊन कालावधीत ‘या’ २ टेलिकॉम कंपन्यांनी गमावले लाखो ग्राहक

मुंबई । कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच मोठा फटका टेलिकॉम क्षेत्रातील बड्या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या अहवालानुसार लॉकडाऊन … Read more

अमेझॉन ‘या’ भारतीय कंपनीत करणार तब्बल २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली । रिलायन्स जिओ पाठोपाठ आता आणखी एका भारतीय कंपनीत मोठी परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारी अमेझॉन कंपनी देशातील भारती एअरटेल मधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमधील २ अब्ज डॉलर इतका हिस्सा खरेदी करू शकते. एअरटेल आणि अमेझॉन यांच्यातील हा करार … Read more

लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more

लॉकडाऊनमध्ये एअरटेल, आयडिया- व्होडाफोनने दिली ग्राहकांना गुड न्यूज

मुंबई । एअरटेल आणि आयडिया- व्होडाफोन कंपन्यांनी या महिन्यात ज्या प्लानची वैधता संपणार होती. ती आता ३ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या गोरगरीब युजर्संना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका गोरगरीब जनतेवर होत असून अनेक मजूर महानगरांमध्ये अडकून पडले आहेत. अशातच आपल्या घरच्यांशी संपर्क … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more

व्होडाफोन, एअरटेल कडून दोन लोकप्रिय प्लॅन बंद

दूरसंचार क्षेत्रामध्ये रिलायन्स जिओ ने आगमन केल्यानंतर मोठी क्रांती घडली. कमी पैशांमध्ये जास्त डाटा आणि सुविधा देत त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यामुळे बाकीच्या अग्रगण्य दूरसंचार कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यांनी देखील जिओप्रमाणे कमी पैश्यांमध्ये जास्त सेवा देत स्पर्धेमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्यांना यामध्ये मोठा तोटा देखील झाल्याचे समोर आले. याचा परिणाम इतका झाला कि काही अग्रगण्य कंपन्यांना इतर कंपन्यांसोबत विलीनीकरण करावे लागले तर काहींना कंपनी बंद करावी लागली. मात्र आता दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असलेल्या एअरटेल , व्होडाफोन – आयडिया यांनी  आपला तोटा भरून काढण्यासाठी प्रीपेड प्लॅन्स चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी त्यांनी आज पासून चालू केली आहे.

दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या खिशाला कात्री !

रिलायन्स जिओ ने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर मोठी क्रांती घडवली. याचा फटका इतर कंपन्यादेखील बसला. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपला मोबाइल प्लॅन कमी पैश्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये काही कंपन्यांना मोठा तोटा झाल्याचे देखील पाहण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या आता भाव वाढ करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.