आम्हांला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? काँग्रेस नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवरून शिवसेनेने देखील सामना अग्रलेखातून काँग्रेस वर पलटवार केला होता. दरम्यान, काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला … Read more

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे; फडणवीस सरकारवर बरसले

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली. महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत … Read more

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होऊ शकते; गिरीश बापट यांनी व्यक्त केली आशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते का असा प्रश्न पडला असताना भाजप खासदार गिरीश बापट यांनी युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते, आता शिवसेनेनं … Read more

मविआ सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार असून तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही राऊत म्हणाले. हे सरकार चालवन ही तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे … Read more

उद्धव ठाकरे स्वबळावरून कोणाला बोलले ते समजले नाही; नाना पटोलेंची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्या. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी यावेळी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

बाळासाहेबांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन.. संपणार कुत्र्यांमुळे – राणेंची जळजळीत टिका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना वर्धापनदिनी लावलेल्या एका बॅनरचा संदर्भ घेऊन त्यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. कालच वैभव नाईक आणि राणे समर्थक यांच्यात पेट्रोल पंपावर खडाजंगी झाली होती. निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या … Read more

शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष, त्यांना संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही; भाजप नेत्याचा निर्धार

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी आणखी वाढत गेली आहे. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असून महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपन नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोटहि त्यांनी केला. विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती … Read more

राज्यपालांचा वाढदिवस!! शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी … Read more

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा; भातकळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला भातखळकर यांनी लगावला. “राम मंदिर उभारणीला बदनाम कोण … Read more

राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका; राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपला इशारा दिला आहे. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन … Read more