1983 World Cup :आजच्याच दिवशी भारताने घातलेली जगज्जेतेपदाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 25 जून 1983 … भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अजरामर होणारी ही तारीख. हा असा दिवस आहे ज्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. याच दिवसानंतर क्रिकेट हा भारतात एक धर्म झाला. आजपासून बरोबर 37 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. या सामन्यांत कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले. … Read more

२०११ ची भारत-श्रीलंका वर्ल्डकप फायनल फिक्स होती? जयवर्धने म्हणतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी २०११ ची विश्वचषक स्पर्धा फिक्स असल्याचा दावा केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते,  “२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असतानाच हा प्रकार घडला आहे. अत्यंत जबाबदारीने मी हे सांगतो आहे. केवळ देशाची बदनामी होऊ नये म्हणून मी कुणाचे नाव … Read more

इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९च्या अंतिम सामन्यातील ‘हे’ भावनिक छायाचित्र शेअर करुन केला वंशद्वेषाचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील एका गोऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या एका काळ्या माणसाच्या हत्येविरोधात संपूर्ण अमेरिकेत निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्याचे एक छायाचित्र पोस्ट करून वंशद्वेषाचा विरोध केला आहे. या छायाचित्रात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे भावनिक छायाचित्र … Read more

केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. अलीकडेच विराट … Read more

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांचे छायाचित्र पोस्ट करताना आयसीसीने झाली ‘ही’ चूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये … Read more

वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्यात झालेल्या वादग्रस्त पराभवावर विल्यमसनने सोडले मौन म्हणाला,”ही अशी गोष्ट आहे कि…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरात सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन बंद झालेले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरातच बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.यावेळी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन जे आता आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळत आहेत,त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे लाईव्ह चॅटद्वारे एकमेकांशी संवाद साधला. ज्यामध्ये विल्यमसनने सांगितले की … Read more

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धोनीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले गेल्याने दिनेश कार्तिक झालेला आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने आश्चर्य वाटले होते असे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक म्हणाला.सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने विकेट गमावल्या होत्या आणि कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजी करण्यास सांगितले.या निर्णयाने कार्तिकला आश्चर्य वाटले. कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, “हे माझ्यासाठी अगदी आश्चर्यकारक होते कारण ते मला … Read more

कोहलीची कर्णधार पदावरून होणार उचल बांगडी ; हा घेतला मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सध्या खलनायकाच्या भूमिकेत सर्वांच्या मनात सलू लागला आहे. कारणही तसे तगडेच आहे. कारण भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनल मधून हार स्वीकारून मायदेशी माघारी यावे लागले आहे. तर या पराभवाचे खापर विराट कोहलीच्या खराब नेतृत्वावर फोडले जाते आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. … Read more

भारतीय टीममध्ये पडलेल्या दोन गटांमुळे World Cup मध्ये पराभव

नवी दिल्ली |  विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये मुसंडी मारली. साखळी सामन्यात दिमाखदार कामगीरी करणारा भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गर्भगळीत का झाला याचे उत्तर भल्या भल्यांना देता आले नाही. तर भारतीय संघाचे हे अधोगतीचे रूप पाहून भारतातील क्रिकेट रसिकांना हृदय विकाराचे झटके आले. सबब या पराभवाला भारतीय संघात उफाळलेली गटबाजी कारणीभूत आहे … Read more

धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन करणार भाजप प्रवेश!

नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये धडक मारली. भारतानाचा पराभव देखील भारतीय जनतेने आणि क्रिकेट दिलाने स्वीकारत भारतीय क्रिकेट टीमला उत्तेजन मिळेल असे प्रोत्साहन दिले आहे. तर महेंद्रसिंग धोनी या विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेल असे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हणले आहे. … Read more