“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी मातोश्री सोडा, अन्यथा…शेतकरी”; नवनीत राणांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीवरून आता विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज  खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मराठवाडा येथील शेतकऱयांचे आतोनात नुकसान झाले आहे तर अशा परिस्थितीत … Read more

मराठवाडाला अतिवृष्टीचा फटका, मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला असून येथील सुमारे 22 लाखहुन अधिक हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. “अतिवृष्टीतील नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी मदत कार्य पोहचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच … Read more

टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस; राजू शेट्टींची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, … Read more

दुर्देवी घटना : उपचारासाठी नेताना वाटेतच 70 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, अतिवृष्टीनंतर महिन्याने आजही गावे संपर्कहीन

70-year-old dies on the way to treatment, Villages are still out of contact for months after heavy rains

महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड भागात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अतिवृष्टिमुळे जिल्ह्यातील दुर्गम अशा डोंगरमाथ्याकडेला असलेल्या गावातील घरे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील झांजवड गावासह इतर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी आल्यास विदारक परिस्थिती पहायला मिळत असून शासनाने तत्काळ पुनर्वसन … Read more

गावकऱ्यांनो काळजी करू नका; तुमचे लवकरच पुनर्वसन करू – शंभूराज देसाई

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यातील एरंडेल या गावावर असलेला कडा सुटल्याने येथील ग्रामस्थांची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना दिलासाही दिला. एरंडल गावाच्या पुर्नवसनाचा प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करून चार कि. मी. मध्येच गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल ग्रामस्थांना दिले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more

मालखेड येथे नदीकाठावर मगरीचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापुर आला होता. सध्या पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने महापूराचे पाणी ओसरु लागले आहे. नदीकाठी पाण्याखाली गेलेल्या शेत जमिनी दिसून लागल्या आहेत. कराड तालुक्यातील मालखेड येथे मंगळवारी सकाळी कृष्णा नदीपात्रालगत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या लोकांना मगर आढळून आली. सुमारे दहा ते बारा फुट लांबाची मगर … Read more

अतिवृष्टीच्या आसमानी संकटात सरकार जावलीच्या मदतीला कर्तव्यबद्ध : ना. बाळासाहेब पाटील

जावली | सातारा जिल्ह्यातील अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यामध्ये भूस्खलनाने मोठी जीवित व आर्थिक नुकसान केले आहे. सातारा जिल्ह्यावरील आसमांनी संकटात राज्याच्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्गम जावलीच्या मदतीला कटीबद्ध असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जावली येथील रेगडी येथे भेटी दरम्यान पत्रकारांशी … Read more

ढेबेवाडी विभागातील वरेकरवाडीतील तलाव फुटण्याची भीती

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिवृष्टीचा फटका सातारा जिल्ह्याला चांगलाच बसला आहे. अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी, पाणी पुरवठा योजना यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. त्यांचे पंचनामे लघु पाटबंधारे विभागाकडून केले जात आहेत. पाटण तालुक्यातील वरेकरवाडी परिसरातील तलावाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे याकडे लवकर लक्ष … Read more

तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला?; गृहराज्यमंत्री देसाईंचा अधिकाऱ्यांना सवाल

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद अतिवृष्टीमुळे सातारा सातारा जिल्ह्यात शेतीशी जनावरांच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी केलेल्या पंचनाम्याची माहिती घेण्यासाठी महाबळेश्वर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न जाता कांदाटी खोऱ्यातील १४७ कोंबड्या दगावल्याच्या दिलेल्या माहितीवरून गृहराज्यमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना धरेवर धरले. “पशुवैद्यकीय … Read more