“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी मातोश्री सोडा, अन्यथा…शेतकरी”; नवनीत राणांचा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीवरून आता विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मराठवाडा येथील शेतकऱयांचे आतोनात नुकसान झाले आहे तर अशा परिस्थितीत … Read more