महाविकास आघाडी सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे ; चंद्रकांत पाटलांचा आरोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार मदतही दिली. या मदतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा … Read more