कौतुकास्पद! पूराचे पाणी ओसरल्यावर मुस्लिम बांधवांनी काढला महादेव मंदिरात साचलेला गाळ
कराड प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, जावळी, वाई तालुक्यात दरडी, मातीचे ढिगारे कोसळले आहेत. तसेच बंधारे, तळाप फुटून नदीनाही महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मंदिर, घरे यांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील काले येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात दुर्गंधी व घाणीचे सामाज्य … Read more