…तोपर्यंत राज्यात लॉकडाऊन नाहीच; राजेश टोपेंचं मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्यात पुन्हा लॉकडाउन होऊ शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे. आम्ही आधीच सांगितले आहे जो … Read more

‘त्या’ दिवशी पुन्हा लॉकडाउन लावणार; राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधात शिथिलता आणली आहे. परंतु राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कायम असून तिसऱ्या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या … Read more

महाराष्ट्र आजपासून दुपारी चारनंतर बंद; नवे निर्बंध लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्य सरकारने सोमवारपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जमाव व मेळावे, धार्मिक स्थळे, खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भातील नियमांची माहिती देण्यात आलीआहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यासह राज्यातील ३३ जिल्ह्यांत सोमवारपासून स्तर तीनचे निर्बंध असतील. राज्य सरकारने … Read more

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू; सरकार कडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली … Read more

राज्यात सोमवार पासून अनलॉक!! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक … Read more

लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत; CMO चं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र अद्याप राज्यातील निर्बंध हटवण्यात आली नसल्याचे सीएमओ कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील गोंधळ पुन्हा एकदा जनतेसमोर आला … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत दुकानांच्या वेळा वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊन मध्ये … Read more

राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढणार?; राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर आता तरी लॉकडाऊन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी … Read more