दिलासादायक!! राज्यातील ‘हे’ 8 जिल्हे कोरोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना राज्यासाठी 1 दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यावेळी महाराष्ट्र कोरोनावर मात करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील धुळे, परभणी, अकोला, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल की … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्त; राज्यासाठी आनंदाची बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशात आणि राज्यात देखील कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. परंतु आता महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर येत असून राज्यातील भंडारा हा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्यातील शेवटच्या रुग्णालाही आता डिस्चार्ज भेटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त होणारा भंडारा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा. भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम … Read more

राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता आणली जावी अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १ ऑगस्टपासून 25 जिल्ह्यात निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क … Read more

ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या … Read more

महाराष्ट्राला 3 कोटी जादा डोस द्या; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती बाबत बोलताना मोदींकडे 3 कोटी लसींची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात वाढणारी गर्दी पाहता केंद्रीय पातळीवरून काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे अशी विनंती केली. दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील … Read more

महाराष्ट्र मॉडेलचं अन्य राज्यांनी अनुकरण करावं; उद्योजकांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. परंतु सध्या परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा उद्योगधंदे बंद करावे लागले. त्यामुळे देशाला मोठा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योगपतींशी चर्चा केली. या चर्चेनंतर उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊन मध्ये … Read more

राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढणार?; राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर आता तरी लॉकडाऊन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी … Read more

1 जून नंतर लॉकडाऊन वाढणार का; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे थोड्या प्रमाणात फरक पडला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाउन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वाना पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहील आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. … Read more