यांना काहीच झेपत नाही, फक्त तोंडाची वाफ ; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले की,’यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, … Read more

नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिला नाही; संजय राऊतांचा सवाल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल … Read more

BREAKING NEWS : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टत आव्हान देण्यात आले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात … Read more

मराठा समाजाच्या विरोधात निकाल गेल्यास महाराष्ट्रात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा..

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद प्रतिनिधी | येत्या 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यादिवशी न्यायालयाचा निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा आंदोलन सुरू होऊन त्याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल असा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिला. आज औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. … Read more

मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा ; मराठा समाज आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्यातच आता भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असा गंभीर आरोप … Read more

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

कोल्हापूर । सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजातील नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर ९ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ तसंच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील. नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर … Read more

मराठा आरक्षणाप्रश्नी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदींना एकत्रितपणे निवेदन द्यावे- खा. संभाजीराजे

कोल्हापूर । सुप्रीम कोर्टाने स्थगित केलेल्या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रितपणे निवेदन द्यावे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये राज्यातील सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण … Read more

आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

पुणे । मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज बळी ठरला आहे. अशा शब्दात संभाजी ब्रिगेड संघटनेने (sambhaji brigade) केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा गंभीर इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. मराठा … Read more

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलनची आपली तयारी- शिवेंद्रराजे भोसले

सातारा । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांसोबत आता मराठा समजतील नेत्यांकडूनही राज्य सरकारवर टीकेची झोड ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. मराठा आरक्षण स्थगितीबाबत मराठा समाज म्हणून जी भूमिका … Read more