देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी २४ तास काम करतात. आणि मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीतील रामलीला … Read more

मोदीजी, देशातील महिलांना काय संदेश देत आहात? बिल्किस प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर राहुल गांधी संतापले

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी ११ आरोपींच्या सुटकेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच नारी शक्तीबाबत खोट्या वलग्ना करणारे महिलांना नेमका काय संदेश देत आहेत असा सवालही राहुल … Read more

भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan & Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या अर्थिक धोरणामुळे भारत देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आलेली असल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी … Read more

18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत

Booster Dose

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन … Read more

मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या देण्याचा केंद्राचा मानस आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाने ट्विट करत म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

राज ठाकरेंना मोदी सरकार विशेष सुरक्षा पुरवणार? नेमकं काय आहे कारण ?

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या वरून केलेल्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही संघटनांनी त्याना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातच राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार कडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार … Read more

निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू; महागाई वरून नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये मोठी दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले अशी टीका नाना पटोले यांनी केली … Read more

कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; केंद्र सरकारचे संकेत

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेऊन महिना उलटत नाही तोच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे येऊ शकतात अस म्हंटल आहे. नरेंद्र सिंग तोमर नागपूर दौऱ्यावर असून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु … Read more

बैल कितीही आडमुठा असला तरी…; राऊतांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांच्यावर चुकीच्या धोरणामुळे टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान’ असं ट्विट … Read more

लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस … Read more