मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस; काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. पेगसस, शेतकरी आंदोलन यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असताना आज काँग्रेसच्या नेत्या तथा महिला,बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे,” असे ठाकूर यांनी म्हंटले आहे. … Read more

नीरजने मिळवलेलं यश नेहमी स्मरणात राहील; मोदींनी केलं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निरजला शाबासकी दिली. टोकियोमध्ये इतिहास घडला आहे! आज नीरज चोप्रा ने … Read more

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो म्हणेल आगे बढो- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आज 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आपण आवश्यकतेनुसार बसचा प्रवास करतो पण ड्रायव्हर आणि … Read more

तुम्ही राजीनामा द्यावा अशीही जनतेची मागणी ; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. संपूर्ण देशवासियांचा इच्छा होती म्हणून राजीव गांधी यांचे नाव हटवून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे. जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी … Read more

क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करणे होय; मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करण्यासारखे आहे,” असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपवर टीका करताना आमदार अमोल मिटकरी यांनी … Read more

भाजप-संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार करण्याचे काम; पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला जात आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच … Read more

राजीव गांधी देशाचे हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला … Read more

पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना महिला हॉकी टीमला अश्रू अनावर (Video)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला बलाढ्य ब्रिटन कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाचा ४-३ असा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला असला तरी आजवरच्या इतिहासातील ही महिला हॉकी संघाची सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

राजीव गांधींचे नाव हटवून खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव; पंतप्रधान मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता. मोदी म्हणाले की, देशभरातील नागरिकांकडून … Read more

50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व … Read more