धक्कादायक! एका उंदरामुळे चिपळूणमधील सिद्धीला गमवावा लागला जीव

snake bites

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आजपर्यंत आपण सर्पदंशाने (snake bites) काही लोकांचा जीव गेल्याचे आपण पहिले किंवा ऐकले असेल. अशीच एक मन हेलावून टाकणरी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे या ठिकाणी घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? मृत मुलीचे नाव सिद्धी चव्हाण आहे. ती 11 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. हाती आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी … Read more

मित्रांबरोबर रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

drowning

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गावखडी समुद्रात बुडून (drowning) एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आकाश पांडुरंग सुतार असे या मृत तरुणाचे नाव आहे. काय घडले नेमके? पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश सुतार, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी रत्नागिरीत पावसला … Read more

उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला … Read more

रिफायनरी वरून कोकणात राडा; राणेंचा ताफा बारसू ग्रामस्थांनी अडवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पावरून आज पुन्हा एकदा राडा झाला. बारसू गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे आज त्या ठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध करत त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, … Read more

उद्धव ठाकरेंना जनतेच्या पाठीत खंजीर खूपसल्याचेच फळ मिळालंय; अजय कुमार मिश्रांचा हल्लाबोल

Ajay Kumar Mishra Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत आज भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि अजयकुमार मिश्रा हे दोन मंत्री दाखल झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्रा यांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळालेलं आहे,”असे मिश्रा यांनी म्हंटले. यावेळी केंद्रीयमंत्री मिश्रा यांनी कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या घरी … Read more

कोकणात विदारक परिस्थिती ! रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर डोलीतून नेले

senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एक विदारक परिस्थिती समोर आली आहे. यामध्ये गावात रस्ता नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकीकडे … Read more

मुसळधार पावसात धबधब्यावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी दिला चोप!

police beaten tourists

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्येच आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे काही अतिउत्साही पर्यटक (police beaten tourists) धोकादायक कड्यावर चढायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप (police beaten tourists) दिला आहे. मुसळधार पावसात धबधब्यावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही … Read more

अनुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

crack fell

राजापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. राज्यात ठिकठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. कोकणामध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली (crack fell) आहे. यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली … Read more

‘रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा’, विनायक राऊतांची उदय सामंत आणि केसरकारांवर टीका

रत्नागिरी : वृत्तसंस्था – शिवसेनेचे सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करताना उदय सामंत यांचा रत्नागिरीचा उपरा आणि केसरकर यांना सिंधुदुर्गाचा बडगा असा उल्लेखल केला आहे. काय म्हणाले विनायक राऊत ? … Read more

रत्नागिरीत गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ

explosive like objects

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू (Explosive like objects) आढळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटकांमुळे (Explosive like objects) समुद्रकिनारी मोठा घातपात घडवण्याचा डाव होता की काय? अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संबंधित स्फोटक … Read more