रत्नागिरीला निसर्ग चक्रीवादळाचा पहिला तडाखा, मदतकार्य सुरू
रत्नागिरी । निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ‘बसरा स्टार’ … Read more