कौतुकास्पद! विवाह सोहळ्यात वाटले २५१ हेल्मेट
सांगली प्रतिनिधी । दुष्काळी जत तालुक्यातील अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात मिळावा., त्यांचे प्राण वाचावेत यासाठी चिकालागीं मठाचे मठाधीपदी तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यात मानव मित्र हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तुकाराम महाराजांची हि संकल्पना अनेकांना आवडली आहे. पुणे येथील उद्योगपती बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यात हार तुऱ्यांना फाटा देत २५१ हेल्मेट लग्नामध्ये … Read more