उपेक्षित माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू – शरद पवार
पुणे | मयुर डुमने मॅक्सझीम गॉर्की सारखा डाव्या विचारांची मांडणी करणारा विचारवंत जगातल्या अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला त्या प्रेरणेने प्रभावित होऊन काम करणारे जे कर्तृत्ववान लोक होऊन गेले ज्यांनी आपल्या लेखणीचा आणि वाणीचा उपयोग उपेक्षित लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केला त्या मध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊं साठे यांचा समावेश करावा लागेल , अण्णाभाऊंनी प्रचंड लेखन … Read more