तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 1 हजार रुपये फी कशासाठी? फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

fadnavis talathi bharti fee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकूण ४६४४ तलाठी रिक्त जागांसाठी तब्बल 10 लाखांवर अर्ज भरण्यात आले आहेत. हा तलाठी अर्ज भरण्यासाठी राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारत आहे. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांकडून एवढी फि का आकारण्यात यावी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

रेल्वे विभागात नोकरीची संधी; 100 हुन अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 । रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस राईट्सने (RITES) विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 7 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार rites.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच इतर माहिती जाणून … Read more

Prithviraj Chavan : भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ED कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. … Read more

राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार; मंत्री केसरकरांची घोषणा

Teacher Recruitment Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात आजच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! आता 5 वी- 8 वी ला वार्षिक परीक्षा होणार; विद्यार्थी नापास झाल्यास पुढे काय?

exam for 5th and 8th standard students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जातं नव्हतं. विद्यार्थी कसाही असला तरी त्याला ढकलगाडी करत पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यायचा.मात्र सरकारने यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार, इथून पुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! ITBP अंतर्गत 458 पदांवर भरती जाहीर

ITBP recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP) 458 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. येत्या 27 जून 2023 पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार … Read more

महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती; पात्रता फक्त 10 वी-12 वी पास

Maharashtra Forest Department Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी-12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वनरक्षक (गट क) पदाच्या एकूण 2138 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

भाडेकरूच्या Start-Up मध्ये घरमालकाने गुंतवले 10,000 डॉलर

shri gupta start up

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या IT क्षेत्राच्या उभारणीत बेंगलोरचे नाव हे अग्रक्रमाने घेतलं आहे. देशातील अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या बेंगलोर मध्ये आहेत. त्यामुळे नोकरीसाठी देशभरातील तरुण बेंगलोरची वाट धरतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत असलयाने घरमालक भाडेकरूंबद्दल चिंतेत आहेत. त्यामुळे घरमालकाच्या मागण्यांचा सामना करणं खरं तर टेक कर्मचाऱ्यांना … Read more

पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार, 40 हजार रोजगार मिळणार- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी मोठी गुड न्यूज आहे. पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार असून त्यामुळे 40 हजार रोजगार मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी … Read more