एकनाथाच्या राज्यात शेतकरी मात्र अनाथ; राजू शेट्टींचे सरकारला खडेबोल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवकाळी पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी…