युती नको की आघाडी! राजू शेट्टींचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ‘स्वाभिमानी’ निर्णय

Raju shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लोकसभा निवडणूक स्वभावावर लढवणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे. तसेच ते महाविकास आघाडीशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी युती करणार नाही, हे देखील स्पष्ट … Read more

भाजपकडून मोठी ऑफर आली तर…; राजू शेट्टींचे महत्वाचे विधान

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य … Read more

मविआ- महायुतीनंतर राज्यात आता तिसरी आघाडी? ‘हे’ 13 छोटे पक्ष एकत्र येणार

maharshtra third alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला नमवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर आता राज्यात तिसरी आघाडीही लवकरच पाहायला मिळणार आहे. राज्यातील छोटे छोटे घटक पक्ष एकत्र येऊन ही तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. लवकरच राज्यातील जनतेला महायुती आणि महा … Read more

फलटण- सातारा रोडवर स्वाभिमानीचा चक्का जाम

Swabhimani

फलटण प्रतिनिधी अनमोल जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाला फलटण शहरातही प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण- सातारा रोडवर वाठार निंबाळकर, चिंचपाटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आला. कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी, … Read more

100 खोके देऊन सुद्धा सरकार येऊ देणार नाही; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यसरकारला चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. “आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणारच. 100 खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा इशारा … Read more

स्वाभिमानीने कृष्णा व राजाराम बापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

Swabhimani Stooped Sugarcane Transport

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला होता. त्यानंतर सकाळी कराड तालुक्यातील वाठार येथे कृष्णा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी घटनास्थळी कराड तालुका पोलिस यांनी धाव घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी … Read more

आता आघाडी की युती?? राजू शेट्टींनी स्पष्ट केली राजकीय वाटचाल

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार कि शिंदे फडणवीसांच्या युतीला पाठिंबा देणार असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी याना विचारला असता त्यांनी आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवणार आहे … Read more

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अनेक मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीकाही केली. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीसांचे सरकार अस्तित्वात आले आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यात भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्याने राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. आम्ही या … Read more

स्वाभिमानी संघटना भीक मागून भागवणार सदाभाऊंच्या उधारीचे पैसे

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सांगोला तालुक्यातील हॉटेलचे बिल बुडवल्याच्या कारणावरून संबंधित हॉटेल मालकाने बिल मागितल्याचा प्रकार घडला. 2014 साली लोकसभा निवडणूकमध्ये 66 हजार 450 रुपये बिल थकल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. दरम्यान, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी प्रसंगी भीक मागून संबंधित हॉटेल मालकाचे … Read more

थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव, नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज विटा तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. दरम्यान तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी काढण्यात आलेल्या साखर लिलावातून आठ कोटी रुपये शासकीय खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित आठ कोटी 25 एप्रिल पर्यंत जमा होतील तर 30 एप्रिलपर्यंत नागेवाडी कारखान्याची थकीत … Read more