कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more

RBI च्या घोषणेनंतर पुढच्या महिन्याचा घर कर्जाचा EMI भरावा लागणार नाही? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला की बँका, एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) आणि इतर वित्तीय संस्थांना ईएमआयवर तीन महिन्यांसाठी मोरोटोरियमला परवानगी मिळाली आहे.याचा अर्थ असा की जर कोणी या तीन महिन्यांपर्यंत कर्जाची ईएमआय भरण्यास सक्षम नसेल तर त्याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवर निगेटिव्ह परिणाम होणार … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक … Read more

पीएमसी बँकला कायमचे टाळे लागणार?

मुंबई प्रतिनिधी। पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) बँक आर्थिक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह या आदेशनानंतर बँकेला कायमचे टाळे लागण्याची परिस्थिती वेळ आली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला असून, या निर्णयाने खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. … Read more