मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला, बांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहतूक केली बंद

मुंबई । मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती.मुंबईत वाऱ्याचा वेगही वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच जितामाता उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बुधवारी दुपारनंतर मुंबईत मोठा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळापासून बचावासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला ‘या’ विशेष सूचना

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले आहे. हळूहळू ते किनारपट्टीकडे सरकत आहे. ते भूपृष्ठावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बचावासाठी काय केले काय नाही याची यादी जाहीर केली आहे. घराबाहेर असलेल्या सैल वस्तू  बांधा किंवा घरात हलवा, महत्वाचे दस्तऐवज आणि दागदागिने प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा, बॅटरीवर चालणाऱ्या तसेच राखीव … Read more

हुश्श! निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका आणखी कमी

मुंबई । दहशतीचं सावट घेऊन आलेलं निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी मुंबईत धडकण्यापूर्वीच ते ५० किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. परिणामी या चक्रीवादळाचा मुंबई शहराला असणारा धोका हा आणखी कमी झाला आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोन इतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ … Read more