विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र रविवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ … Read more

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे कालिदास कोळंबकर

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य कालिदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडींचा वेग बघता अनेक गोष्टी ह्या वेग घेत आहेत. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत आठ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या … Read more

राज्यातील सत्तानाट्य संपले; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वेगवान घडामोडी घडणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. अजितदादा यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तेमध्ये राहु शकत नाही, असे कारण पुढे करत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणालेत, “काही … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी मानले आभार; ‘महाविकासआघाडी’ तर्फेही स्वागत

मुंबई प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाचे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. आज असलेल्या संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाहीचा व भारतीय संविधानाचा विजय झाला अशी प्रतिकिया महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले व पुढील शब्दात न्यायालयाचे आभार देखील मानले, “राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची … Read more

‘#आम्ही १६२’ ; तिन्ही पक्षातील आमदारांनी घेतली एकनिष्ठेची शपथ

मुंबई प्रतिनिधी । आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेतली. ‘आम्ही १६२’ अशी ह्या कार्यक्रमाची टॅगलाईन होती. यामध्ये आपापल्या नेत्यांशी तसेच पक्षाशी एकनिष्ठेची शपथ जमलेल्या सर्व आमदारांनी घेतली. सत्तासमीकरण जुळविन्यासाठी व भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी राज्यातील या तिन्ही दलांनी ‘महाविकासआघाडी’ … Read more

‘महाविकासआघाडी’च्या सरकार स्थापनेसाठी 164 आमदारांचे राज्यपालांना सह्यांनिशी पत्र

मुंबई प्रतिनिधी । भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरणार असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, अशी मागणी आज महाविकासआघाडी तर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. महाविकासआघाडीच्या सरकारसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या एकूण १६४ आमदारांचे सह्यांनिशी पत्र राज्यपालांना सादर करण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला राज्यपालांनी बोलवावे अशी या … Read more

‘चिंता नको मी राष्ट्रवादीतच’ म्हणणार्‍या अजित पवारांना शरद पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत तो अजित पवारांचा वयैक्तिक निर्णय असलंयाचं सांगत राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट केली. I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is … Read more

खचून जाणं साहेबांच्या डिक्शनरीतच नाही, सरकार महाविकास आघाडीचंच येणार – रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र अजित पवारांसोबत गेलेल्या ९ आमदारांपैकी अनेकांनी युटर्न घेत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला बहुमत सिद्ध करणे आता अवघड जाणार असल्याचे बोलले जातेय. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खचून जाणं शरद … Read more