ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !! राज्यात येणार ३५ हजार कोटींचे उद्योग ; २३ हजार तरुणांना मिळणार रोजगार 

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘ मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सर्वात मोठे पाऊल टाकण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार  … Read more

नक्की भीती कोणाची ??शरद पवारांची की अमित शहांची ?? संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिलं… भीती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत, असं  मला वाटतं नाही … एक … Read more

अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा ठरवून केलेला डाव ; दरेकरांचा दावा

ashok chavan pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही अस विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. सगळ्या प्रश्नांचं अपयश झाकण्यासाठी आठ-दहा दिवसांतून असं वक्तव्य हे नियोजनद्ध पध्दतीने केलं आहे”, असा दावा त्यांनी … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्यातच आता भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असा गंभीर आरोप … Read more

दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण …. ; अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे आणि पुढाकाराने महाविकासआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस … Read more

…तर बोलबच्चन सरकारने मंत्रालयही दिल्लीला हलवावे ; निलेश राणेंनी पुन्हा साधला सरकारवर निशाणा

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं हातच पीक गेल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी … Read more

जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ; विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होत का ??? त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा संतप्त सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला … Read more

शरद पवारच राज्य चालवत आहेत ,उद्धव ठाकरे बाहेर पडतही नाहीत ; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली … Read more

राज्यात महाविकास आघाडीही मोफत कोरोना लस देईल – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने सत्ता आल्यानंतर मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे इतर अनेक राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यातच कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस … Read more

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल ; आठवलेंचा टोला

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असून यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते. तुम्ही आता मुख्यमंत्री झाला आहात तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा … Read more