शेती प्रश्नाला वाचा फोडावी म्हणून शेतकऱ्यांचे गोदावरीत जलसमाधी आंदोलन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे दुष्काळी परिस्थितीमुळ निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडावी व त्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी प्रशासनाला निवेदन पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी गोदावरी नदीतील जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यात बँकांची वसुली, पिक विमा जिल्ह्यातील शेत रस्ते, रस्ते … Read more

संपूर्ण कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपये द्या – राजू शेट्टी

परभणी प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर उभे करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी आणि हेक्‍टरी लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परभणी मध्ये केली आहे. परभणी येथे आयोजित मोर्चासाठी शेट्टी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे. ‘केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत … Read more

राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर तीन महिन्यांत सातबारा कोरा करणार – अजित पवार

युती शासनाने शेतकऱ्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असून सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात झोपा आंदोलन

बीड प्रतिनिधी। आपण बरीच आंदोलन ऐकली आणि पाहली असतील पण बीडमधील एका आंदोलनाने प्रशासनाची झोप उडवली आहे. यंदा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील अनेक गावच्या हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात बेमुदत झोपा आंदोलन सुरु केल. एक … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

कर्ज न मिळल्याने शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533373000981

औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या … Read more

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

thumbnail 1531714590686

पंढरपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खाजदार राजू शेट्टी रात्री बारा वाजता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठलास अभिषेक घालण्यासाठी मागणी केली. परंतु वारकऱ्यांची दर्शनाची गर्दी पाहता हा अभिषेक नाकारण्यात आला. राजू शेट्टी यांनी नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. शिर्डीमध्ये मारुतीच्या मूर्तीला रात्री बारा … Read more

तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

thumbnail 1531712823674

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत. तिरुपती बालाजी हे देशातील … Read more

पुण्या-मुंबईचा दुध पुरवठा होणार खंडीत, दुध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

thumbnail 1531711946024

पुणे | दुधाला पाच रूपये दर वाढ देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी छेडलेल्या आंदोनलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुध दरवाढीच्या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाले असून पुण्या-मुंबई आदी शहरी भागातील दुध पुरवठा खंडीत करण्या पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राज्यात ठीक ठिकाणी दुधाची रसद तोडली जात असून येत्या दोन दिवसात शहरी भागात … Read more

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

thumbnail 1531659688837

अमरावती | सरकारला वारंवार इशारा देऊन ही सरकारने दूध आंदोलकांच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही म्हणून राज्यातील प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काल मध्यरात्रीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्यासाठी विविध क्लुत्या राबवल्या आहेत.अमरावती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजते या ठिकाणी दुधाचा टॅन्कर पेटवून दिला आहे. पोलिसांनी ठीक … Read more