“मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत चक्क डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधी देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. पण ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डीआयजी लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) … Read more

शरद पवार पुन्हा एकदा मैदानात ; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधणार विरोधी पक्षांची मोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सध्या देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट … Read more

शेतकरी आंदोलन डावे- माओवाद्यांच्या हातात – केंद्रीय मत्र्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर आरोप पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी … Read more

आंदोलन करणारे शेतकरी खरंच भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत? संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत आलेले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत … हा फोटो खरा आहे की बनावट याचा तपास केला गेला आहे. पीआयबी फॅक्ट चेक ने याबाबत एक ट्विट करुन या … Read more

ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळे ; शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल … Read more

शेतकऱ्यांसाठी आता ग्रेट खाली मैदानात !! शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही ; खलीचा मोदी सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WWE सुपरस्टार ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने आज दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे. सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल”, अशी विनंती खलीने केली सहा महिन्यांचं … Read more

माफी मागा अन्यथा तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. परंतु याच दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून … Read more

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर … Read more

शेतीमाल व्यापार सुधारासंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा; समर्थनासाठी जिल्हात तहसीलदारांमार्फत निवेदन

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारासंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना परभणीत शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. सरकारने , काही संघटना व पक्षांच्या दबावाला बळी पडुन खुलीकरणाचा निर्णय मागे न घेण्यासाठी आज जिल्हात ठिकठिकाणी तहसीलदार यांना समर्थनाचे निवेदन शेतकरी संघटनेच्या तालूकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेत माल … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more