आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन

Inauguration of ambulances

औरंगाबाद | येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. आज दुपारी दोन वाजता हे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये धावणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी मोठी मदत ठरणार आहे. तसेच ज्या गरोदर महिला आहेत … Read more

धूत हॉस्पिटल येथे 56 हजारासाठी अडवला मृतदेह

Dhoot Hospital

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट गेली असली तरी रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरूच आहे. बुधवारी रात्री धूत हॉस्पिटलमध्ये पैठण तालुक्यातील चाळीस वर्षीय तरुणाचा मृतदेह 56 हजारांसाठी अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवा सेनेच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. धूत हॉस्पिटलमधील हि दुसरी घटना आहे. मागील महिन्यातच धूत हॉस्पिटमध्ये असाच एक … Read more

डोकेदुखी वाढली : सातारा जिल्ह्याचा ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. परंतु या म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर हा 50 टक्केपेक्षा जास्त असतो, त्यामुळे हा कमी असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. परंतु हा मृत्युदर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू दराच्या सातपट जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढु लागली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला हारताळ : महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यांवरील मॅप्रोवर प्रशासन मेहेरबान का?

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात विकेंडला कडक लॉकडाउन जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागु केले आहेत, असे असताना महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील मॅप्रो कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून आपला व्यवसाय जोमाने सुरू ठेवला आहे. एकीकडे छोटया मोठया व्यापाऱ्यांवर दंडात्मक तर कधी सील करण्याची कारवाई करते, मात्र मॅप्रो कंपनीवर … Read more

सातारा जिल्ह्यातील “या” 35 गावात आजपासून 14 दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील तब्बल 35 गावे हायरिस्कमध्ये असल्याने माण- खटावचे प्रातांधिकारी यांनी कडक लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. पंचायत समिती खटाव (वडूज) येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत 14 दिवसांचा आदेश देण्यात आलेला आहे. सोमवारी दि. 7 जून रोजी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती खटाव (वडूज) येथे तातडीची मिटींग झाली. त्यामध्ये तालुक्यातील 35 … Read more

रॅट चाचणी केंद्रात त्रुटी आढळल्याने प्रशासनाकडून दोन लॅब बंद, तर तीन लॅबना कारणे दाखवा नोटीस

सातारा | कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या लाटेमध्ये बहुतांश खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रॅट चाचणी डाटा वेळेत भरण्यात आलेला नाही. त्यामुळे दि. 24 व 25 मे 2021 रोजी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष निवड समितीने जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रॅट चाचणी केंद्रास भेट दिली. रॅट चाचणी केंद्रात काही त्रुटी आढळुन आल्या … Read more

बगाड यात्रा रद्द : प्रशासनाच्या मदतीसाठी कवठेकरांचा एकमुखी निर्णय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील कवठे येथील बगाड यात्रा दिनांक १ व २ मे रोजी होणार होती. बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा प्रशासनाचे आदेश धुडकावून भरविण्यात आली होती. त्यानंतर कवठे गावाचे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले बगाड १ मे रोजी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत होती. त्यानुसार गेले ४ दिवस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर … Read more

नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं संचारबंदी काल (14एप्रिल )रात्री 8 वाजल्यापासून लागू केली आहे. जीवनावश्‍यक गोष्टींकरिता मुभा देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी … Read more

शासन, प्रशासन आणि संपलेलं माणूसपण

विचार तर कराल  । अमित येवले   गेल्या तीन चार दिवसातच मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व इतर ठिकाणी सलग दुर्घटना घडल्या. त्यात जवळपास शंभरहुन अधिक बळी गेलेत व अजूनही काही लोक हे बेपत्ता आहेत. ह्या सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत  आहे. कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड … Read more

चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आणि बँक प्रशासनाची बैठक

अहमदनगर प्रतिनिधी । सुशील थोरात नाशिक आणि जळगाव येथे भरदिवसा बँकेवर दरोडा पडले आहेत. त्याचप्रमाणे नगरमधील महामार्गालगत असणार्‍या बँकेच्या एटीएम चोरांनी फोडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने बँक आणि एटीएममधील रकमेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज बैठक बोलावली होती. या बैठकीला नगर शहरातील सर्वच बँकांच्या शाखेचे अधिकारी सहभागी झाले होते. एका खाजगी राष्ट्रीय बँकेच्या नगरमधील … Read more