खटाव -माण अँग्रोच्या माध्यमातून ऊसशेती विकास कार्यक्रम राबवणार – प्रभाकर घार्गे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके उद्योग, शेती किंवा आयुष्यात अपयश आले तरी न थकता प्रयत्न करीत राहणे हे आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे. आज ऊस शेतीत अभ्यास करून संशोधन करणे व त्याचे प्रयोग करून शेती करणे काळाची गरज आहे. सध्या उसाचे पिकाची वाढती लागवड ही शेतजमिनीसाठी मारक ठरत असून सातत्याने एकच पीक घेतल्याने शेतीची सुपीकता कमी होऊ … Read more

कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन : सदाभाऊ खोत

sadabhau khot

मुंबई | राज्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हा जिव्हाळ्याचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये सध्या 1 रूपयापासून 3 रूपये किलो दर आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा जनावरांना खाण्यास घालावा लागत आहे. तरी कांदा उत्पादकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकारच्या कानावर पडताना दिसत नाही. या प्रश्नावर सहकार व पणन मंत्र्यांनी बैठक घेवून … Read more

साखर, तेल आणि गहू निर्यातीबाबत केंद्राचे तीन्ही निर्णय शेतकरी विरोधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती कमी करण्याकरता निर्यातीवरती बंदी आणलेली आहे. साखर, तेल आणि गव्हाच्याबाबतीत हे तीन्ही निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड येथे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर भाष्य केले. … Read more

शेतकऱ्याने स्वतः चा 3 एकर ऊस पेटवला : सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात राज्य सरकारचा अनोख्या पध्दतीने निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे त्या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या … Read more

आंबा, द्राक्ष बागा भुईसपाट : माण तालुक्याला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर, शिरताव, वरकुटे- मलवडी परिसरात रात्री 10 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आबा बागायतदारांसह कारले, दोडका व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची … Read more

जाणून घ्या तीळ लागवडीचे तंत्रज्ञान

पुणे : तीळ लागवडीसाठी जमीन कशास्वरूपाची असावी.बियाणे, बिजप्रक्रिया, आंतर मशागत, खताचे व्यवस्थापन अशा सर्व आवश्यक आदींची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत. जमीन – तिळाच्या लागवडीकरिता पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन आवश्यक आहे.जमीन तयार करताना प्रति एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. बियाणे – उन्हाळी हंगामाकरिता प्रति एकरी १२०० ते १६०० ग्राम … Read more

असे करा उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन ;A-Z माहिती एका क्लीकवर

परभणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक म्हणुन प्रसिध्दी पावले असुन या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा केली आहे . गेल्या दोन दशकात या पिकाने क्षेत्र आणि उत्पादनात फार मोठी मजल मारलेली आहे . वर्ष २०१ ९ -२० मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ३७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात … Read more

ऊस तोडणी मजुरी अन् घरासाठी अनुदानाची राज्य सरकारकडे मागणी 

Sugarcane Cuttng

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्य सरकारकडे साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादम वाहतूकदारांच्या संघटना या सर्वानी मिळून काही मागण्या केल्या आहेत. ऊस तोडणीसाठी ४०० रुपये प्रति टन मजुरी मिळावी तसेच सध्या महाराष्ट्रात मिळणारे २० टक्के कमिशन २५ टक्के करण्यात यावे अशा विविध मागण्या साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादाम वाहतूकदारांच्या संघटना करणार आहेत.  या संघटनांची … Read more

मुंबईतील नोकरी सोडून त्याने केली काळ्या तांदळाची शेती

Black Rice Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका २६ वर्षीय इंजिनिअर युवकाने सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोली येथे शेती केली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील … Read more

राज्यात पीक साठवणुकीसाठी उभी करा शीतगृहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून … Read more