औरंगाबाद जिल्हा परिषदेचे गट वाढणार 

  औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भोंगा सध्या आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरला आहे. अशातच आता न्यायालयाने निवडणुकांचे कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातही नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती ‘निवडणुकांचा भोंगा’ वाजण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांची प्रारूप प्रभाग रचना 22 जूनला अंतिम करण्यात … Read more

जिल्हा परिषदेचा 35 कोटी 27 लाखांचा अर्थसंकल्प सादर

औरंगाबाद – जिल्हा परिषदेचा 2022-23 साठीचा 35 कोटी 28 लाख 17 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक निलेश गटणे यांनी काल सादर केला. 76 हजार 49 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे प्रशासकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांची पंचवार्षिक मुदत 20 मार्च रोजी समाप्त झाली. त्यामुळे त्यांचे अधिकार समाप्त होणार असल्याचे लक्षात घेऊन शासनाने … Read more

सत्तारांची खेळी यशस्वी; काँग्रेसच्या 6 सदस्यांनी बांधले शिवबंधन

औरंगाबाद – येत्या 20 मार्च रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत संपत आहे. सध्या तरी निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली असली तरीही स्थानिक पातळीवर विविध ताकदवान पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु झाली आहे. विद्यमान सभागृह 2017 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी काँग्रेसच्या पंजा निशाणावर जिंकून आलेल्या 16 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी काँग्रेसचा हात सोडला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या … Read more

आज जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

polio

औरंगाबाद – जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील मुलांसाठी 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात तर महापालिकेच्या वतीने शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. ग्रामीण भागातील एकूण 2 लाख 67 हजार मुलांना तर शहरातील 1 लाख 98 हजार 614 बालकांना या अभियानाअंतर्गत डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद … Read more

स्वतःचा निधी सोडून आमदार-खासदारांचा जि.प च्या निधीवर डोळा

औरंगाबाद – लोकप्रतिनिधींना स्वतःचा आमदार-खासदार निधी असतानाही जिल्हा परिषदेच्या निधीतून आमदार-खासदारांनी विकासकामांची जंत्रीच सादर केली आहे. जिल्हा परिषदेच्या 50:54 च्या कामांसाठी 28 कोटी निधी मंजूर झाला असून आमदार-खासदारांनी जवळपास तीनशे कामांसाठी शंभर कोटींची मागणी केल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून विकासकामाचा आराखडा तयार करण्यात येतो. या … Read more

खासदार जलील यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ! केले ‘हे’ गंभीर आरोप

jalil

औरंगाबाद – मतदार संघातील विकास कामाचा निधी देण्यासाठी जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी 5 टक्के कमिशन मागितल्याचा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला. याविषयी त्यांनी ट्विटर या समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून असा उघड भ्रष्टाचार कधीच पाहिला नसल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सध्या … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार ?

औरंगाबाद – जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे. यात जिल्हा परिषदेसाठी 70; तर पंचायत समित्यांसाठी एकूण 140 गण निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रशासकीय स्तरावर स्थानिक स्वराज्य … Read more

अबब ! तब्बल 54 अब्ज 53 कोटींचा कृती आराखडा

औरंगाबाद – मागेल त्याला काम देणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 2022-23 मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांनी तब्बल 2 लाख 93 हजार 540 विकास कामे सुचविली आहेत. या कामांसाठी 54 अब्ज 53 कोटी 11 लाख 47 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. अब्जावधींचा कृती … Read more

‘वाईन’वरुन झेडपीतही शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

औरंगाबाद – सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा, असा ठराव भाजप सदस्यांनी मांडताच शिवसेनेच्या सदस्याने देशात दारूबंदी करा असा ठराव केंद्र सरकारला पाठवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ‘वाईन’ वरून काल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुमारे अर्धा तास वाईन वर चर्चा झाली. यावेळी महिला … Read more

जिल्हा परिषदेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी चे आदेश

औरंगाबाद – जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षात विविध विभागातील विविध योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यात जुनी पाणीपुरवठा योजना तसेच टँकर घोटाळा व घरकुल योजने संदर्भात समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य यांनी 2018 ते 2020 या … Read more