आषाढी एकादशी : पंढरपूरला महापूजेला ठाकरे फॅमिलीच, 22 जुलैपर्यंत संचारबंदी

सोलापूर | पंढरपूर लाडक्या पांडुरंगाची प्रथेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंदिरात महापूजेच्या वेळी मंदिरात केवळ ठाकरे फॅमिलीच असणार आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला प्रवेश नसेल. तसेच विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या भाविकांनाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे, कारण 18 जुलै ते 22 … Read more

रोशनगेट परिसरात संचारबंदीत भरला बकऱ्याचा बाजार; नियमांचे उल्लंघन करीत नागरिकांची गर्दी

Bakari eid

औरंगाबाद | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात सध्या शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन, संचारबंदी असताना देखील रविवारी रोशनगेट भागात रस्त्यावरच बकऱ्याचा बाजार भरला. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करून शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे आणि डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या निर्बंध लावण्यात आलेले आहेत. या अंतर्गत शनिवार आणि रविवार खडक लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. … Read more

कोरोनामुळे Aviation Sector मधील रोजगारावरही परिणाम, हजारो लोकांनी गमावल्या नोकऱ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराची गती नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन किंवा कर्फ्यूसारख्या कठोर निर्बंधांचा अनेक राज्यांनी आधार घेतला. यामुळे व्यवसायिक कामे जवळजवळ ठप्प झाली. खबरदारीच्या उपाययोजना करत नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांवरही अनेक काळासाठी बंदी घातली. यानंतर, अनेक सुरक्षा उपाय आणि अटींसह मर्यादित हवाई प्रवाश्यांसह उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याचा विमान वाहतुकीच्या व्यवसायावर … Read more

रोजगार आघाडीवर धक्का! मे 2021 मध्ये आतापर्यंतचा बेरोजगारीचा दर 14.5% आहे, संपूर्ण महिन्यात तो 10% च्या वर राहू शकेल

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे आर्थिक घडामोडी पुन्हा एकदा ठप्प झाल्या आहेत. यामुळे एप्रिल 2021 च्या सुरूवातीस आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, तर कोट्यवधी लोकांच्या रोजगाराची कामे रखडली आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या म्हणण्यानुसार, 16 मे 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा … Read more

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींवर पाचगणीत गुन्हा दाखल

 पाचगणी प्रतिनिधी | पाचगणी परिसरातील कासवंड या गावी लग्नाकरीता आलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका कुटुंबातील लग्न पाचगणीत पार पडले. लग्नाला मुंबईतून वऱ्हाडी मंडळी आली होती. वधू पाचगणी शहरातील असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची सोय … Read more

सातारा शहरालगत खेडमध्ये तीन दिवस कडक संचारबंदीचा निर्णय लादला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचा निर्णय लादण्यात आला आहे. गरीब,कष्टकरी मजुरांवर तीन दिवस उपासमारी लादण्यात आली असल्याची खंत गरीब कुटूंबातील लोक व्यक्त करीत आहेत. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग तसेच सातारा- कोरेगाव रस्त्यावर विस्तारलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संगमनगर, विकासनगर, पिरवाडी, कृष्णनगर, वनवासवाडी, प्रतापसिहनगर अशी गरीब व मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. … Read more

Nomura ने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी दिले चांगले संकेत ! लॉकडाउनमुळे व्यावसायिक क्रियाकार्यक्रमांवर परिणाम, GDP अजूनही कमी राहणार

नवी दिल्ली । देशात वेगाने पसरणार्‍या कोरोना व्हायरस (Covid-19) ची गती नियंत्रित करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन किंवा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम व्यवसायातील कामांवर होईल. त्याच वेळी, कोविड -19 च्या तुलनेत व्यावसायिक क्रियाकार्यक्रम एक चतुर्थांश कमी झाले आहेत. जपानची ब्रोकरेज फर्म नोमुरा म्हणाली की,” क्रियाकार्यक्रम कमी होण्याचा आर्थिक परिणाम कमी होईल. नोमुरा यांनी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेचे कामकाज सुरु राहणार

Bank

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येईल असा आदेश काढला आहे. राज्यात … Read more

संचारबंदीचा परिणाम ः जिल्ह्यातील 11 बसस्थानकातून केवळ 42 बस गाड्या धावतायत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गावा- गावात, खेड्या- पाड्यात, डोंगर- कपाऱ्यात असो कि शहराच्या कानाकोपऱ्यात लोकांना वाहतूकीला मदत करणारी बससेवेची लाॅकडाऊननंतर चाके काही प्रमाणात थांबलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकातून केवळ 42 बस गाड्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर धावत आहेत. संचारबंदीचा फटका एसटी महामंडळा बरोबर प्रवाशांनाही बसत आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांत मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. … Read more

राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, सरकारचा निर्णय : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना … Read more