आम्हाला लाठीमार करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू नका- पोलीस महासंचालक

मुंबई । मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे, मुंबई पोलिस काटेकोरपणे वागत आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सर्वसामान्यांना आवाहन करताना सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, त्यामुळे जनतेने आम्हाला सहकार्य करावे. आम्ही हमी देतो की … Read more

…अन्यथा पोलीस कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कलम 144 म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलीस कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत दरम्यान लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा व … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या हाकेमुळे पंढरपूरात कर्फ्यू!

पंढरपूर । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना … Read more

कोरोना बचावासाठी मंचरचा छत्री पॅटर्न; मुख्यमंत्रांनीही घेतली दखल

पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे … Read more

आता मुंबईतही दारू मिळणार घरपोच; महापालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई । संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून समाजजीवन पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जात आहेत. २ संचारबंदीनंतर सरकारने काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. यामध्ये वाईन शॉप चाही समावेश होता. मात्र वाईन शॉप वर लोकांनी अव्वाच्या सव्वा गर्दी केल्याने शासनाने हा निर्णय मागे घेतला होता. आता चौथ्या संचारबंदीनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा … Read more

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

कोल्हापूरात संचारबंदीत फिरणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांचा ‘लाठी’ प्रसाद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आज अखेर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण कोल्हापुरात नसला तरीही जवळपास 640 पेक्षा अधिक संशयितांची तपासणी पूर्ण करून त्यांना कोरटाईन करण्यात आलं आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरल हा भारतात देखील दाखल … Read more

कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more