लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

फरार आरोपीला शोधायला गेले पोलिसांचे पथक अन हाती लागला नशेच्या गोळ्यांचा साठा

drugs

औरंगाबाद – सिटीचौक पोलिसांचे पथक फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी आरोपीच्या घरी धडकले. परंतु तेथे आरोपी तर भेटला नाही. मात्र नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांचा मोठा साठा पोलिसांना आढळून आला. शिवाय सादतनगर येथे आरोपीच्या बहिणीच्या घरी लपविलेला साठाही जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री बेगमपुरा व सिटीचौक पोलिसांनी संयुक्तिकरित्या केली. या प्रकरणी पाच … Read more

मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! लस घेतली असेल तरच मिळणार दारू

औरंगाबाद – कोरोना लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि … Read more

एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर ‘विरजण’

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन नंतर कसेबसे शासनाने दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुन्हा एकदा सोमवारपासून नियमित शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थिती संख्येवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर शासनाने शाळा सुरू … Read more

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

Accident

औरंगाबाद – धूळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड जवळील माळीवाडीनजीक मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. यासंबंधी अधिक माहीती अशी, बीडकडून भरधाव वेगात औरंगाबादकडे ही … Read more

रस्ता एक भूमिपूजन अनेक !

road

औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर- विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंत चा रस्त्याचे मागील सहा वर्षात तब्बल चार वेळा भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम मात्र सुरू झालेले नाही. या एकाच रस्त्याच्या कामासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून अनेक बाता झोडल्या. काल देखील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा … Read more

तब्बल 87 कोटी रुपये खर्चून शहरवासीयांना मिळणार स्वच्छ हवा 

aurangabad

औरंगाबाद – मोठ्या महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद शहराला पुढील पाच वर्षात तब्बल 87 कोटी मिळणार आहे. यासंबंधीचा करार बुधवारी मुंबई येथे करण्यात आला. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी व बुधवार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत … Read more

बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास घातला लाखोंचा गंडा 

Cyber Froud

औरंगाबाद – बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास तब्बल 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या सहा जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून ऑनलाईन 36 … Read more

मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा … Read more

वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली

waluj

औरंगाबाद – उद्योग नगरी वाळुज एमआयडीसीला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणातून निघालेल्या मुख्य पाईपलाईन मध्येच हा बिघाड झाला आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाईप लाईन फुटल्यामुळे त्यातून बाहेर पडणारे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती शेंदूरवादा … Read more