आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प यात्रेत चोरांचीच चलती

नाशिक प्रतिनिधी | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी महाराष्ट्र्भर विजय संकल्प यात्रा आरंभली आहे. या यात्रेत चोरांचीच चलती असल्याचे निदर्शनाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील सत्ता संपादन मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या भाषणाच्या दरम्यान तल्लीन झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे मोबाईल आणि रोखड लंपास करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेत चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे … Read more

२८८ जागी भाजप निवडून येईल अशी विधानसभेची तयारी करा : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकारणी सभेत बोलताना कार्यकर्त्यांना २८८ जागी अशी तयारी करा कि २८८ जागी भाजप निवडून येईल. या तयारीचा फायदा भाजपच्या मित्र पक्षांना देखील होणार आहे. त्याचप्रमाणे युती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र आपण निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. … Read more

कॉंग्रेसच्या पॅंटचा बर्मुडा झाला ; विनोदी शैलीत दानवेंनी मर्मभेदी टीका

गोरेगाव (मुंबई प्रतिनिधी )|  भाजपच्या कार्यसमितीची बैठक आज मुंबई येथील गोरेगाव मध्ये पार पडत आहे. त्या बैठकीला उपस्थितीत असणारे रावसाहेब दानवे यांनी आपल्या विनोदी शैलीत काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या पाच पाच कार्याध्यक्ष नेमण्याच्या शैलीवर देखील रावसाहेब दानवेंनी चांगलाच निशाणा साधला आहे. मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा शाळेच्या मुख्यध्यपकांनी मला ध्वजारोहणाला येण्यास सांगितले. येताना … Read more

सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी आखला हा मास्टर प्लॅन

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावताच विधानसभा निवडणुकीच्या तोफा देखील कडाडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला विषय वेगळे असतात तर विधानसभा निवडणुकीला वेगळ्या मुद्द्यावर मतदान केले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मोठी कोशिश करावी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगलाच मास्टर प्लॅन बनवला आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत विकास यात्रा काढून राज्यातील … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागी विधानसभा निवडणूक लढणार हि केवळ अफवाच

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढणार अशी अफवा आणि बातमी सध्या चवीने चगळली जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून आणि मलबार हिल या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र मुख्यमंत्री दोन ठिकाणी लढणार याला भाजपकडून अधिकृत … Read more

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप सेना युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपसात मिटवून घेण्याचे कसब जमणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युतीमुळे मोठी बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे. औरंगबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ देखील अशाच समीकरणाने गाजणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र … Read more

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आता खचला आहे. त्यामुळे ते राजीनामे देऊन हातपाय गाळत आहेत असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेतृत्वाला काढला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार या आठवड्यात राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. अनिश्चिततेमध्ये जीवनाचा मजा खूप वेगळा असतो असे म्हणून चंद्रकांत पाटील … Read more

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाच्या रूपाने पवार घरण्याला पहिला पराभव बघायला मिळाला. त्यानंतर आता पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार का? आसा सवाल अजित पवार यांना … Read more

राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

मुंबई प्रतिनिधी | राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडया तीन राज्यात भाजपला चांगलीच शिकस्त देत काँग्रेस या ठिकाणी सत्ता रूढ झाली. त्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील होईल असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दोन्ही पक्षाच्या गोटातून काढली आहे. शिक्षण, बेरोजगारी , शेतकरी आत्महत्येवर उपाय शोधण्यास विद्यमान शिवसेना भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे … Read more