आई बाबा मला माफ करा.., जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

JEE Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजस्थानमधील कोटा (Kota) शहर नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहे. याच कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होते. ज्यामध्ये “आई आणि बाबा मला माफ करा, मी जेईईची … Read more

तुम्ही खुप मुलं जन्माला घाला, पंतप्रधान मोदी घर देतील; भाजपच्या आमदाराचा अजब सल्ला

BJP Leader

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूलाल खराडी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. “तुम्ही खूप मुले जन्माला घाला. चिंता करण्याची गरज नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देतील, स्वस्तात गॅस मिळेल” असे बाबूलाल खराडी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे राजकिय वर्तुळात त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंगळवारी … Read more

एकनाथ शिंदेची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी; राजकरणात नवा वाद पेटला

Eknath shinde balasaheb thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गटात आणि ठाकरे गटात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद निर्माण होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केल्यामुळे राजकिय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. गुरुवारी विधानसभेच्या निवडणुकांत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे राजस्थानला गेले होते. याठिकाणी गेल्यावर प्रचारावेळी … Read more

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला पालकच जबाबदार! ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल 

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी कोटामधील विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याच पालकांना जबाबदार ठरवले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोटात विद्यार्थ्यांनी लागोपाठ आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच, यावर्षी कोटा शहरात तब्बल 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च … Read more

‘या’ गणपतीचे दर्शन घेताच जुळतय लग्न; दर बुधवारी भरतो प्रेमी युगुलांचा मेळावा

ishqiya mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रात मानाच्या गणपतीमध्ये मुंबईचा लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, मोरगावचा गणपती अशा अनेक गणपतींचा समावेश आहे. या मानांच्या गणपतीकडे आपण कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतु राजस्थानमध्ये असे एक अनोखे गणपतीचे मंदिर आहे जिथे प्रेमी युगूल एकत्र राहण्यासाठी आणि लग्न होण्यासाठी नवस मागतात. थोडक्यात काय तर, … Read more

INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला? या नेत्याने केली मोठी घोषणा

India Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया (India) आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची या महिन्याच्या अखेरीस मुंबई येथे बैठक होणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी “राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसकडून … Read more

घृणास्पद!! सामूहिक बलात्कारानंतर मुलीची हत्या करून कोळशाच्या भट्टीत जाळले

rajsthan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थान येथील भीलवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी, गावातील भट्टीजवळ मुलीची चप्पल सापडल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. यानंतर 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत टाकून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले. सध्या या … Read more

…. तर अंजुची हत्या होऊ शकते; प्रियकर नसरुल्लाहच्या दाव्याने खळबळ

anju Nasrullah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरायला भेटण्यासाठी राजस्थानहून पाकिस्तानला गेलेल्या भारतीय महिला अंजूचे (Anju) प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या अंजूने पाकिस्तानला जाऊन प्रियकर नसरुल्लाहशी (Nasrullah) निकाह केला आहे. तिच्या हा निकाहनामा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अंजूने एका पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह केल्यामुळे अंजूची भारतात आल्यानंतर हत्या होऊ शकते … Read more

हवाई दलाचे विमान घरावर कोसळले; 3 जणांचा मृत्यू

MIG 21 crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान राजस्थानमधील हनुमानगडमध्ये कोसळले आहे. हे विमान एका घरावर पडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट सुरक्षित असून त्यांनी स्वत:ला बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. #WATCH | IAF and Rajasthan police officials at the … Read more

राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष करा; ‘या’ राज्यात ठराव मंजूर

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये तब्बल २० वर्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राजस्थान काँग्रेस कमिटीने मात्र राहुल गांधी यांनाच काँग्रेस अध्यक्ष करावं असा प्रस्ताव मंजूर केला आहे. राजस्थान कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यात हा … Read more