e-RUPI गरीबांना खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण करण्यास मदत करेल, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी (e-RUPI) लाँच केले. हे एक पर्सन आणि पर्पज स्पेसिफिक डिजिटल पेमेंट सॉल्युशन (Digital Payment Solution) आहे. e-RUPI लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की,”या डिजिटल पेमेंट सोल्यूशनमुळे गरिबांना कोरोना लस मिळण्यास मदत होईल.” जून 2021 मध्ये केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी … Read more

पंतप्रधान मोदी आज e-RUPI लाँच करणार, कॅशलेस डिजिटल पेमेंट सोल्यूशनबद्दल सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी (e-RUPI) लाँच करणार आहेत. पंतप्रधान संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च करतील. ई-रुपी हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट केले जाईल. e-RUPI एक क्यूआर कोड किंवा … Read more

महागाईबाबत मोदी सरकारवर राहुल गांधींचा आरोप, म्हणाले-“कर वसुली आंधळेपणाने केली जात आहे”

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवर भाष्य करताना सरकारवर अंधाधुंदपणे टॅक्स गोळा केल्याचा आरोप केला. माल महाग होत आहे पण उत्पादक, दुकानदार किंवा शेतकरी यांना त्याचा फायदा होत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. माजी काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट केले की,” सर्व काही महाग होत आहे – ग्राहक नाराज आहेत. पण … Read more

7th Pay Commission : फक्त जुलै 2021 मध्येच वाढणार महागाई भत्ता ! पंतप्रधान नरेंद्र मोदी DA वाढविण्यासाठी देऊ शकतात मान्यता

नवी दिल्ली । जुलै 2021 मध्ये केंद्र सरकार लाखो सरकारी कर्मचार्‍यांना चांगली बातमी देऊ शकते. वास्तविक, जुलै महिन्यातच महागाई भत्ता वाढीत 3 टक्के वाढ केली जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत, सांगायचे तर कर्मचार्‍यांना DA दरवाढीसह जुलै महिन्याचा पगारही मिळेल. असे मानले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाढलेल्या DA ला मान्यता देऊ शकतात. ऑल इंडिया … Read more

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारची अपयशाची कबुली; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यानाही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही समावेश आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले … Read more

मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी म्हणाले, “मग हवं तर मन कि बात पण सांगून टाका…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन कि बात’ च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या मोदींच्या ‘मन कि बात’वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींनाम्हंटल आहे कि, ‘बस हर देशवासी तक वैक्सीन पहुँचा दो, फिर चाहे मन की बात भी सुना दो !’ असं म्हंटल आहे. … Read more

चर्चा तर होणारच : नरेंद्र मोदींना मनीऑर्डर, बारामतीच्या चहावाल्याने दाढी करण्यासाठी 100 रूपये पाठविले

Narendra Modi

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढवलेल्या दाढीमुळे चांगलेच चर्चेत असल्याचे पहायला मिळत आहे. आता चक्क राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधून पंतप्रधानांना एका चहावाल्याने दाढी करण्यासाठी मनीऑर्डर पाठवली आहे. अनिल मोरे असे या चहावाल्याचे नांव असून त्यांने एक पत्र आणि 100 रूपये पाठवलेले आहेत. विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वाढलेल्या दाढीवरून अनेकदा टिका केलेली आहे. … Read more

‘प्रिय भक्तSSs’.. अभिनेता प्रकाश राज यांची मोदी समर्थकांना शाल जोडीतील चपराक

PrakashRaj_PMMOdi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गाजलेले नाव आणि आता बॉलिवूड अभिनेता असलेले प्रकाश राज नेहमीच मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत असतात. त्यामुळे अनेक वेळा मोदी सर्मथकांकडून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येते. मात्र ते अश्या ट्रोल करणाऱ्या मोदी समर्थकांकडे दुर्लक्ष करीत मोदींविरुद्ध सातत्याने आवाज उठवत राहतात. कधी तिखट, कधी कडू तर कधी सबसे बत्तर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी पुढाकार

  औरंगाबाद | केंद्र सरकार विरुद्ध आज क्रांती चौक या ठिकाणी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते विजय साळवे यांनी स्पष्ट मत मांडले. देशाचा पोशिंदा भयानक आणि वाईट परिस्थितीतुन वाटचाल करतोय पण मोदी सरकार जगाच्या पोशिंदा शी खेळत आहे. पोटात जर अन्न नसणार तर खत कसे घेणार. तसेच खताचे, पेट्रोल डिझेल चे भाव … Read more

तर भाजपने महाराष्ट्रात आकाश पाताळ एक केलं असत : रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये काल गंगा … Read more