पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI, ‘या’ कॅशलेस डिजिटल पेमेंट सोल्यूशन बद्दल सर्व जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी (e-RUPI) लाँच केले. पंतप्रधान मोदींनी 2 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च केले. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल. e-RUPI एक क्यूआर कोड किंवा … Read more

आमची सुद्धा इच्छा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा … Read more

केंद्राने भेदभाव न करता मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा … Read more

..तर उद्धव ठाकरेच काय खुद्द मोदीही तुमच्याकडे येतील; पंतप्रधानांच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या. मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील.असे म्हणत नरेंद्र मोदींचे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना धीर दिला. करोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते निर्वासित म्हणून किती … Read more

महागाई म्हणजे मोदी सरकारची टॅक्स वसुली; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना संकट आले असताना दुसरीकडे महागाईत देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , सर्वच सामान महाग … Read more

शरद पवार- गडकरी यांच्यात भेट; मोदींच्या सूचनेनुसार बैठक??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात २ दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. … Read more

मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही; त्यामुळे 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान … Read more

संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या घणाघाती हल्ल्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे. “संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा”, असे वाघ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय … Read more

मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊतांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून सध्या मोदी सरकारवर चोहोबाजूनी टीका होऊ लागली आहे. तर शिवसेना, काँग्रेसकडून भाजपवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ” पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. … Read more

2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण भारत अशीच लढत असेल- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशीच लढाई असेल अस वक्तव्य त्यांनी केलं. 2024 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, असा सवाल ममता यांना पत्रकारांनी केला. यावर, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. … Read more