मोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. गायकवाड यांच्या विधानानंतर वारकरी आक्रमक झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच … Read more