पैठणच्या तहसीलदारांवर लाखो रुपयांची लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल

Lach

औरंगाबाद – वाळूचे उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहतूक दाराकडून लाच मागणार्‍या पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा पंटर नारायण वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फिर्याद दाखल केली असून यावरून तहसीलदार व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापुर्वी देखील पैठणचे तत्कालीन तहसीलदार यांच्यावरही दिवाळीदरम्यान लाच प्रकरणी कारवाई करण्यात … Read more

अल्पवयीन मुलगी ‘लिव्हइन’ मध्ये झाली माता; सज्ञान झाल्यावर मुलाने लग्नास दिला नकार

Crime

औरंगाबाद – वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन आनंदाने संसार सुरू केला. या दरम्यान त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. बघता बघता मुलगी आता 19 वर्षाची झाली. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तरुणाने चालढकल केली. मारहाण करून तिला लग्नास नकार दिला. लग्नासाठी सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने … Read more

जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडले ! पैठण शहराला पुराचा धोका

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 98.40 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

आज ‘या’ वेळेत उघडणार जायकवाडीचे दरवाजे; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

jayakwadi damn

औरंगाबाद – परतीचा पाऊस संकट म्हणून येईल, असं मराठवाड्याला वाटलं नव्हतं. पण गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची … Read more

शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली; अधिकारी हैराण तर नागरिक त्रस्त

pipeline

  औरंगाबाद – शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. तब्बल ७०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगाव ते ताहेरपूर दरम्यान फुटली. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम काल सकाळपासून सुरु झाले, मात्र रात्रीदेखील उशीरपर्यंत हे काम सुरुच होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी … Read more

संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद – भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे, सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्ट्ये संतपीठ स्थापनेमागची आहेत. ह्या उद्दिष्टांची पुर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकारत लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विभागीय … Read more

पाण्यातून वाट काढत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश

pahmi

औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले असुन प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढारी आता पाहणी करीत आहेत. यातच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा चालू केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून … Read more

औरंगाबादची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांकडे; सध्या ‘इतक्या’ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

jaykwadi dam

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सह मराठवाडा आणि नगरची स्थान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने धरण आता 50 टक्क्यांपर्यंत भरत आले आहे. धरणात सध्या 16 हजार 345 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली असून, आज सकाळपर्यंत धरण 48 टक्के भरले होते. तसेच गुरुवारी सायंकाळपर्यंत धरण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरेल, अशी … Read more

सुखद ! जायकवाडी धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

jayakwadi damn

औरंगाबाद | शनिवारी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेले पाणी दाखल झाले आहे. यामुळे जलसाठा 38.35 टक्के एवढा झाला आहे. पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे आगमन झाल्यामुळे जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. ‘नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू … Read more

शासकीय कार्यालयातील लँडलाईन धूळ खात; कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अडचण

landline

औरंगाबाद | राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर टाळून लँडलाईन फोनचा वापर करावा असे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी खाजगी मोबाईल वापरत असल्यामुळे नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येते. त्याचबरोबर पैठण तालुक्यात साधारणपणे सर्वच शासकीय लँडलाईन बंद आहेत. नागरिकांकडे शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयात छोट्या कामासाठीही यावे लागते. … Read more