साताऱ्यातील कास धरण लवकरच होणार जनतेस समर्पित; उदयनराजेंकडून पाहणी

Udayanraje Bhosale Kas Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव/धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सध्या काम सुरु असल्यामुळे कास धरणाच्या कामाची आज साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे हे कास धरण लवकरच जनतेस समर्पित होई, असे सांगितले आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी … Read more

साताऱ्याच्या कास तलावाचा 3 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

Satara Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वातावरणात उष्माघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे नदी, नाले आणि तलाव, ओढ्यांतील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. सातारा शहरास कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, कास तलावाचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद ठेवला जाणार आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीने सातारकरांना पाणी जपून वापरण्याचे … Read more

कराड शहरात दिवाळीत पाणी पुरवठा वेळेत बदल

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात दिवाळी सणानिमित्त तीन दिवस पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे. कराड शहरात सोमवारपासून पाणी टाकी व पाणी वेळ पुढील प्रमाणे ः- सोमवार पेठ पाण्याची टाकी … Read more

साताऱ्यात आज पाणीपुरवठा बंद : मुसळधार पावसाने कृष्णा नदीपात्रात गढूळ, काळपट पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीत गढूळ आणि काळपट रंगाचे पाणी आल्याने जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी उपसा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना काही काळ पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सातारा शहराचा पूर्वेचा भाग आणि उपनगरांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार नाही. सातारकर नागरिकांनी पाणी … Read more

जलजिवन मिशन योजनेतून 28 योजनांना 14. 89 कोटींचा निधी : शंभूराज देसाई

Shamburaj Deasi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांसाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पाणी पुरवठा जीर्ण व कालबाह्य झाल्या असल्याने या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा नव्याने करण्यात येऊन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचे नियमानुसार घरोघरी नळ जोडणी या योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आवश्यक … Read more

केंद्रीय जल जीवन मिशन ः सातारा जिल्ह्यातील 252 गावात नळ जोडणीने होणार पाणी पुरवठा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार “ केंद्रीय जल जीवन मिशन ” अंतर्गत घरोघरी पाणी ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभरात वेगाने सुरू असून माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या जलजीवन मिशनच्या केंद्रीय समितीवर सदस्य आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ आणि माण खटाव … Read more

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

Water supply

औरंगाबाद – महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात काल दुपारी अचानक ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठा बिघाड झाला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काल सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो झाला नाही. आजही अर्ध्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा होणार नाही. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. जलशुद्धीकरण केंद्रात 56 … Read more

नवीन जलवाहिनीचे काम नव्या वर्षात होणार सुरू

water supply

औरंगाबाद – शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी शासनाने 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून वर्षभर हून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, आता नव्या वर्षात जानेवारी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर 39 किमी असून प्रत्येक महिन्यात जास्तीत जास्त दीड किलो मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, … Read more

औरंगाबादकरांचे दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होण्यास लागणार ‘इतका’ वेळ 

Water supply

औरंगाबाद – शहरवासीयांचे दररोज पाणीपुरवठा चे स्वप्न पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमसीईडीच्या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि एमआयएममध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून जुगलबंदी झाल्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई … Read more

ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा शॉक

Water supply

औरंगाबाद – जायकवाडी धरणात महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनची केबल जळाल्याने दुरुस्तीसाठी सुमारे सहा तास लागले. यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. तसेच दोन तास जुनी पाणीपुरवठा यंत्रणाही बंद पडली. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पर्यायाने आज होणारा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. महावितरणच्यावतीने दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता.22) पैठण क्षेत्रातील चितेगाव परिसरात 220 … Read more