राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकर न्याय यात्रेत सहभागी होणार; मात्र या प्रमुख अटींवर

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याबाबत चर्चा रंगली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पत्र लिहीत भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असले तरी त्यांनी काँग्रेस पुढे काही महत्त्वाच्या अटी … Read more

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींमध्ये मतभेद सुरू? काँग्रेसच्याच बड्या नेत्यांने दिली माहिती

Rahul And Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. अशातच काँग्रेस नेते मिलिंद देवरा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे.मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा यांच्यात मतभेद असल्याची मोठी माहिती दिली आहे. काँग्रेसचे प्रमोद … Read more

Bharat Jodo Nyay Yatra : आजपासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात; 14 राज्यात पहायला मिळणार राहूल गांधींचा झंझावात

Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi

Bharat Jodo Nyay Yatra । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारत जोडो न्याय यात्रा हा दुसरा टप्पा असेल. ही यात्रा देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे येणार आहे. यावेळी राहुल गांधी तब्बल देशातील १४ राज्यामधून तब्बल ६७१३ किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत आणि … Read more

राहूल गांधींनी कंबर कसली!! अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मार्ग जाहीर

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या “भारत जोडो न्याय यात्रे”चा मार्ग नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतर कापणार आहे. राहूल गांधी 14 राज्यांमधून भारत जोडो न्याय यात्रेची परिक्रमा पूर्ण करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली … Read more

काँग्रेसचा मोठा प्लॅन!! लोकसभेला 290 जागा लढवणार? महाराष्ट्रात ‘इतके’ उमेदवार उभे करणार?

Congress Plan For 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या … Read more

सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार” असे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे. कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” ही … Read more

Bharat Nyay Yatra : ‘भारत जोडो’ नंतर आता ‘भारत न्याय यात्रा’; राहुल गांधी पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर

Bharat Nyay Yatra rahul gandhi

Bharat Nyay Yatra । भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा काढणार आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल राव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ही यात्रा सुद्धा आधी सारखीच पाय यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा २० जानेवारी ते 20 मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी … Read more

ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार; ठाकरेंनी राहुल गांधींशी केली चर्चा

rahul gandhi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात 23 जागा लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा … Read more

पंतप्रधान मोदी पनौती आहे, त्यांच्यामुळे भारत मॅच हरला; राहुल गांधींची जोरदार टीका

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती नावाने डिवचण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पनौती असा ट्रेंड देखील सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत भारताच्या पराभवाला नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदींना जबाबदार झाल्याचे दिसत आहे. … Read more

काँग्रेस प्रभुत्वाचं शेपूट की नवी सुरुवात?

congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा मुळातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये रजनी कोठारी यांचं स्थान महत्त्वाचं आहे. १९५०-६० च्या दशकांमध्ये भारतामध्ये जे राजकारण उलगडत गेलं, त्याचं कोठारी यांनी आधुनिक दृष्टीने विश्लेषण केलं. त्याकाळी किरकोळ अपवाद वगळता देशभर काँग्रेस या पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता. स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि नंतर नेहरू व अन्य महत्त्वाच्या नेत्यांचं देशाला … Read more