PM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल तर ‘असा’ करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरीब वर्ग आणि शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार ८ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये २०००-२००० रुपये करून बँक खात्यात ट्रान्सफर केली … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more