२० लाख शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार ३६ हजार रुपये; असा भरा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार आता देशातील 20 लाख 41 हजार शेतकर्‍यांना वर्षाकाठी सुमारे 36 हजार रुपये पेन्शन देईल. देशातील ही पहिली शेतकरी पेन्शन योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान समाज योजनेत बऱ्याच शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. यात 6 लाख 38 हजाराहून अधिक महिलांचा समावेश आहे. केवळ शेतीवरच अवलंबून असणाऱ्या या शेतकर्‍यांना या योजनेचा चांगला उपयोग … Read more

शेतकर्‍यांसाठी महत्वाचं! असा काढायचा असतो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातबारा काढायचा म्हणजे लोक नेहमीच वैतागतात कारण एका सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात बऱ्याच चकरा माराव्या लागतात. आता मात्र सरकारने हा व्याप कमी करत अवघ्या काही वेळातच ऑनलाईन स्वाक्षरीच्या सातबाऱ्याची व्यवस्था केली आहे. तो कसा काढायचा याची माहिती यामध्ये देत आहोत. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वर जायचे आहे. आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जातो. … Read more

शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला तर होऊ शकतो गुन्हा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत येथे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पावसाळा सुरू झाला आहे. यासह खरीप पिकाच्या पेरणीस देखील सुरुवात झाली आहे. सरकारने ट्विटरद्वारे खरीप पिकांच्या विम्यासंदर्भातली एक अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली आहे, कृषी विभागाने आपल्या संदेशात म्हटले आहे की नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला पाहिजे. बहुतेक राज्यात खरीप -2020 चा विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या स्कीमअंतर्गत ९ हजार करोड रुपये बळीराजाच्या खात्यांत जमा; ३१ जुलै नोंदणीसाठी शेवटची तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात सुमारे १४,००० कोटी रुपयांचे पीक विमा दावे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त ९,००० कोटी रुपयांच्या दावे हे निकाली काढले गेलेले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पीक विमा दावे हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात निकाली काढण्यात आले आहेत, … Read more

सरकार ‘या’ शेतकऱ्यांना राहत पॅकेज देण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता एक खास मदत पॅकेज तयार करीत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांच्या या रिलिफ पॅकेजमध्ये बफर स्टॉकवरील सब्सिडी, एक्सपोर्ट सब्सिडीसह ४ महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचा एमएसपी वाढवण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे साखरेचा एमएसपी हा प्रति किलो २ रुपयांनी वाढू शकतो. … Read more

नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी … Read more

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी … Read more

शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला … Read more