RSS च्या मोतीबागेत तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं – बाबा आढाव

पुणे : स्वातंत्रदिन देशभर उत्साहात साजरा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी RSS च्या मोतिबागेत तिरंगा फडकवला जावा यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं अशी आठवण कष्टकऱ्यांच्या नेते साथी बाबा आढाव यांनी सांगितली. एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे आयोजित ध्वजारोहन … Read more

सुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते… पण

जयंतीविशेष । आजही तरुणांच्या गळ्यातील  ताईत असणारे, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असे म्हणुन गावोगावी हिंडून आझाद हिंद फौज उभारणारे, आय.सी.एस. अधिकार्याची नोकरी लाथाडून स्वातंत्र्यकार्यात सहभागी झालेले, काँग्रेसमधे निवडणुक लढवून गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला धुळ चारणारे, आझादहिंद फौजेचे नेतृत्व करुन इंग्रज सैन्याला सळो की पळो करुन सोडणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्याच्या … Read more

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन

औरंगाबाद – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या तर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जनसहभागातून हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शहरातील … Read more

उद्धव ठाकरे V/S एकनाथ शिंदे यांच्यात कोण जिंकणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल LIVE

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही बाजूनी सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर १ ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार पर्यंत दोन्ही बाजूना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. #UPDATE | … Read more

शिवसेनेला साताऱ्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील, Z.P, पं.स. निवडणुकाही लढवणार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेना नक्की कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये शिंदे गट अन ठाकरे गट अशी फूट पडलेली दिसत आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी अनेक शिवसैनिकांसह शिंदे गटाला … Read more

ED मुळेच बंडखोर आमदार आमच्यासोबत आले; देवेंद्र फडणवीस विधानसभेत रोखठोक भाषण

Assembly Election

मुंबई । शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि आज अखेर या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. आज विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान … Read more

BREAKING : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर फडणवीस व शिंदे यांनी एकत्रीतपणे … Read more

BREAKING : उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

नवी मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच ठाकरे यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. लाईव्ह येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने … Read more

Breaking: सर्वोच्च न्यायालयाची उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास परवानगी

eknath shinde uddhav thackeray

नवी मुंबई । बहुमत चाचणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का समजला जात आहे. Supreme Court gives go ahead to the floor test in the Maharashtra Assembly tomorrow; says we are not staying tomorrow's floor test. … Read more

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ दोन जिल्ह्यांची नावं बदलली?

uddhav thackeray

मुंबई ।राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हि मागणी प्रलंबित आहे. तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करावे अशी मागणीही शिवसेनेकडून केली जात होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली आहे. अखेर मंत्रिमंड बैठकीत या नामांतराला मान्यता देण्यात … Read more