महत्वाचा निर्णय : राज्यात सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार किराणामालाची दुकानं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच महाराष्ट्र राज्यात सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. यात किराणामाल आणि जीवनावश्यक सेवा या नियमित चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार किराणामालाची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे … Read more

खुशखबर! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Gold Rates Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचा दर पुन्हा वाढला. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी 20 एप्रिलला भारतातील सोन्याच्या किमती मध्ये घट दिसून आली.मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे सोन्याच्या दरात घट दिसत असताना उलट चांदीमध्ये काहीशी … Read more

WHO कडून गाईडलाईन्स जारी… पहा ‘मेडिकल मास्क’ की ‘फॅब्रिक मास्क’, कोणता आहे सुरक्षित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाभारत कहर माजावला आहे. अशा वेळेत मास्क घालणे सोशल डिस्टनसिंग पाळणे महत्वाचे ठरले आहे. पण मास्क वापरण्याबाबत महत्वपूर्ण माहिती जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) दिली आहे. मेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क कोणता मास्क कोणी वापरावा? आणि कोणता मास्क सुरक्षित आहे? याबद्दल माहिती दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट … Read more

#Coronavirus: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा देखील समावेश

rajanath sing

  नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवला आहे. रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ऑक्सीजन तर काही ठिकाणी औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more

महाराष्ट्र सरकारची चिंता उद्धव ठाकरेंनी करावी, मी नाही : अमित शहा

Amit Shaha

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशाला कोरोना महामारीने ग्रासले असताना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये मात्र कडू राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव हा चिंतेचा विषय ठरतो आहे. याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या … Read more

ज्या रेमडिसिवीरसाठी झुंबड… ते ‘मॅजिक बुलेट’ नाही ;पहा औषधबाबतAIIMS च्या डॉक्टरांची महत्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडिसिवीर हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे मानले जात आहे. या औषधांचा तुटवडा महाराष्ट्रासह देशभर जाणवत आहे. रेमडीसिवीर औषधाची वाढती मागणी आणि झालेला तुटवडा या औषधाचा काळाबाजार असं बरंच काही बातम्यांमधून पुढे येत आहे. या औषधाची किंमत आता पूर्वीपेक्षा स्वस्तही करण्यात आली आहे. मात्र रेमडीसिविर हे … Read more

भाजप नेत्याकडून रेमडिसिवीरचा साठा करणे मानवतेच्या विरुद्ध , प्रियंका गांधी यांची फडणवीसांवर टीका

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडिसिवीरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत रेमडिसिवीरचा साठा करणे हे मानवतेच्या विरोधात आहे. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडिसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडिसिवीर मिळावे म्हणून … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’मध्ये, प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5476 कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचला पाहिजे. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावेत. अशा सूचना आज(19एप्रिल )उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेज अंतर्गत … Read more